जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by SANAP SHASHIKANT BHAUSAHEB
24-04-2015
sanapshashikant337@gmail.com
sir devstan ennam asel ter vares nod kerta yeail ka
देव्स्तःन इनाम जमीन , हि देस्थान ला अथवा न्यासाला प्रदान केली असल्यास वारस नोंद करता येणार नाही
मात्र जर देवाचे धार्मिक कार्य करण्यासाठी ( दिवाबत्ती , झाडलोट व इतर ) , व्यक्तीस जमीनप्रदान केलीअसल्यास, वारसनोंदकरतायेयील
प्रदान konas वकोणत्या शर्ती नुसार केलीआहे , त्या वर अवलंबून आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मेघराज पेंदाम, भंडारा
24-04-2015
sonkusare.ghanshyam@gmail.com
सर, आदीवासी व्यक्तीने गैरआदीवासी व्यक्तीकडून दिनांक ६/७/१९९४ प्रारंभापुर्वि अथवा प्रारंभानंतर शेतजमिन खरेदी केली. आज रोजी दिनांक दिवसी सदर जमिन जमातीच्याच अथवा जमातेत्तर व्यक्तीस विक्री करावयाची असल्यास म. ज.म.अधिनीयम १९६६ चे कलम ३६, ३६(२), व ३६अ च्या तरतुदी लागु होतीला किंवा कसे.
बिगर आदिवासी व्यक्तीने आदिवासी व्यक्ती,कडून जमीन खरेदी केलेली आहे . त्यासाठी परवानगी घेतली आहे का? घेतली नसल्यास , आदिवासी व्यक्तीकडे जमीन पुनर्स्थापित होईल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by धाेंड नामदेव अण्णाराव
24-04-2015
namdev136@gmail.com
सरळसेवा भरतीने नियुक्त झालेल्या शिपाई संवर्गातील कर्मचा-यांची जेष्ठता सूची तयार करत असताना कोणते निकष लक्षात घेतले जातात त्यासंबंधी काही शासन निर्णय किंवा परिपत्र्क आहे का ?
Question by अनिल धोंडू ढेकणे
24-04-2015
SUNIL_DHEKANE2007@YAHOO.CO.IN
रत्नागिरी ,लांजा,शिपोशी येथे १९७७ साली जमीन एकत्रिकरण योजना राबवली गेली.सदर योजने दरम्यान आम्ही उपस्थितनव्हतो अथवा कोणाला निर्णय घेण्यासाठी मुखत्यार पत्र दिलेले नव्हते.
सदर योजना राबविताना ज्या प्रमाणे गट बांधणी करण्यात आली आहे त्यात योजने पूर्वी माझा माझ्या जमिनीत जाण्याचा माझा हक्क कमी करण्यात आला आहे.म्हणजे माझी जमीन योजने पूर्वी रस्त्यास लागून होती परंतु योजने मध्ये जमीनिंची अदलाबदल करताना माझी रस्त्यास लागून असलेली जमीन लगतचे कबजेदार यांना दिली व मला मागची जमिन देण्यात आली त्यामुळे आता मला माझ्या जमिनीत जाण्यास कुठूनही वाट नाही.व लगतचे कबजेदार यांनी आता पुनर गटबंधणी कारनेस विरोध केला आहे व तसा जबाब उप अधिक्षकांकडे नोंदवला आहे.
त्या साठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नगिरी यांचेकडे अपील केले असता त्यांनी उप संचालक भूमी अभिलेख यांचे कडे तक्रार अर्ज करनेस संगितले आहे..त्या प्रमाणे तक्रार अर्ज सादर केला आहे..
आता सदर अर्ज उप अधीक्षक लांजा यांचे कडे गेला आहे.अशा प्रकारे वाट बंद करण्याचा जमिन धारकाचा योजनेपुरवी असलेला हक्क अधिकार कमी करण्याचा अधिकार सहाय्यक एकत्रीकरण अधिकार्यांना नाही.तरीही त्यांनी असे केले आहे.
सर मी २००९ पासून हे प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयात दाखल केले आहे अजून निर्णय होत नाही मी काय करावे?
म ज म आ १९६६ च्या कलम १४३ प्रमाणे , एखादे शेती मिळकतीत जाण्यासाठी रस्ता नसेल तर ,मध्ये येणाऱ्या. शेतांच्या बांधावरून तहसीलदार रस्ता देऊ शकतात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by devendra
23-04-2015
jyotitandel82@gmail.com
सर
मूळ जमीन मालक हा सर्वे २७१अ व २७१ ब चा मालक असून सन १९७३ रोजी त्याने मधुकर यास सर्वे २७१अ पैकी ४ एकर जागा विकली परंतु दस्त मध्येसर्वे २७१अ पैकी ४ एकर लिहिली असून चतुर सीमा या सर्वे २७१ब च्या असून कब्जे वहिवाट व ताबा हि सर्वे २७१ब चा जागेचा दिला मधुकरने १९९९ पर्यंत सर्वे २७१ ब ची जागा कसली व नंतर मधुकरने १९९९ साली ती जागा वासुदेवला विकली सदर जागेवर वासुदेवने घर बांधले परंतु आज जमिनीचे मूळ मालकाची मुले सदर सर्वे २७१ब जागा विकली नसल्याचे सांगतात सादर विक्रीत मालक हा अशिक्षित होता दस्त मध्ये सर्वे २७१ अ व ब जागा मधुकरला माहित नोवती अशा वेळी वासुदेव काही दोष नसताना दस्त तील चुकीचा दुरुस्ती साठी की कायदेशीर मार्गदर्शन करावे
The Specific Relief Act १९६३ च्या कलम २६ प्रमाणे , दस्त दुरुस्त करून देणे बाबत उप निबंधक यांना आदेशित करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Akolkar
23-04-2015
ravikirana510@gmail.com
amachi 5 gunthe jamin 40 varshapasun dusaranakade ahe ti milal ka???? krupaya mahiti dya.....
ज्याचे ताब्यात आहे तो देण्यास तयार aslyas मिळू शकते
नाहीतर न्यायालयात दावा दाखल करा . त्याने adverse - possession चा / द्वारे हक्क सांगतला नाही , तर आपणास जमीन मिळूशकते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by कृष्णकांत पुजारे
22-04-2015
krishnakantpujare@outlook.com
नमस्कार,
सिंधुदुर्ग येथील कमीत कमी किती गुंठे जमिनीची सरकारी मोजणी होऊ शकते तसेच त्याची प्रक्रिया काय आहे. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील तसेच किती वेळ लागेल ब खर्च काय असेल.
स नंबर किव्न्हा पूर्ण गटाची मोजणी होऊ शकते
उ दा
mul सर्वे नंबर २.४५ एकरचा आहे . मात्र त्याचे पोट हिस्से , तलाठी याने केलेआहेत . आकार्फोड पत्रक झालेले नाही . अश्या पूर्ण सनंबरची मोजणीकरणे आवश्यक
मात्र जर सनंबर आकार्फोड पत्रकहोऊन ०.४० र आहे. व या सर्वे नंबरचीमोजणीकरावयाची असल्यास . ती होऊशकते
क्षेत्रवर अवलंबून नाही
मोजणी साठी उपाधीक्षक भू अभिलेख यांचे कडे अर्ज करणेआवश्यक
तत्काळ मोजणीआठी ३००० शुल्क आहे
सध्या मोजणीसाठी १००० शुल्कआहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष निम्बरे
22-04-2015
nimbares@yahoo.co.in
सर, माझे आजोबा आणि चुलत आजोबा हे दोन सख्खे भाऊ होते. ते एकत्र शेती करायचे . पण जेव्हा कुळकायदा झाला तेव्हा ती जमीन चुलत आजोबांच्या नावे झाली. चुलत आजोबाना चार मुले होती, पण नंतर ती जमीन फक्त मोठ्या मुलाच्या नावे झाली. त्या जमिनीला त्यांनी वारस म्हणून इतर कोणाची नावे लावली नाहीत. आता माझ्या वडिलांचे व इतर तीन चुलत भावांची नावे लावली आहेत. पण फेरफार मध्ये माझ्या आजोबांचे नाव सापडत नाही. परंतु मोठ्या काकांनी त्या जमिनीला इतर वारस लावण्यास समती दिली होती. आता ७/१२ वर आजोबांचे नाव आहे .पण आता त्यांचा मुलगा एकट्याला अखंड हिस्सा मागतो, तर त्याचा अखंड हिस्सा द्यावा लागेल काय? आणि जर फेरफार मध्ये आजोबांचे नाव नसेल तर आम्ही हिस्सेदार होऊ शकत नाही का?
Question by anil laxman mane
22-04-2015
anil.mane1987@gmail.com
माझे आजोबा बंडू माने हे
दयाळ भांबेरी या गावी ऑफ झाले आहेत. तर तहशील कार्यालयात चवकशी केली असल्यास मृतू दाखला नाही आहे. अस तहशील करणे सांगितले तर त्या करता मी काय करावे. त्या साठी तुम्ही मला मार्ग दाखवा.
जन्म मृत्य नोंदणी कायदा १९६९ च्या कलम १३(४) अन्वये , आजोबांची ग्राम्पांच्यात दप्तरी नोंद करण्यासाठी , ग्रामसेवक यांना आदेशित करण्यासाठी, तालुका न्यायालयात अर्ज करा .
न्यायालयाने आदेश दिल्या नंतर गरम सेवक आपले आजोबांचीदप्तरी मृत्यनोंदकरेल . आपणास मृत्य दाखला मिळेल.
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by वैशाली तोटे
22-04-2015
vaishalirudre@gmail.com
नमस्कार सर, मला पदोन्नती करताना महसुल अर्हता परीक्षा अगोदर उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा विचार करावा या बाबत मॅटने नुकताच दिलेला निकाल हवा आहे तो मला कृपा करुन माझ्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा.
Question by Santosh Anandrao Korade
22-04-2015
sankorade@gmail.com
sir E- Class Atikarman jamin kadhi purvi kadhalyas niymit hote tyachi prarkiya kay ahe
इ क्लास अतिक्रमण म्हणजे काय ?
अपना अशे अतिक्रमण कोठे केले होते ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Santosh Anandrao Korade
22-04-2015
sankorade@gmail.com
सर माझे वडील १९७८ पासून ई क्लास जमीन अतिक्रमण करून कसत आहे ती नियमित होण्याची काय प्रर्क्रिया आहे लिपिक मनतात कि नियमित होणे बंद झाले पण आमचे मागील नागरिकाचे ई क्लास अतिक्रमण नियमित झाले मी जिलाधिकारी कार्यालय याचे संकेत स्तलावर पाहणी केली असता अतिक्रमण नियमित यादी व प्रतिशा यादी आहे तसेच माझे वडिलाचे नाव त्यात नाही तरी मला या बाबत सविस्तर माहिती मिळावी विनती
Question by sunny gajanan sutar
21-04-2015
sunnysutar.2013@rediffmail.com
shet jaminisathi rasta nahi .navin rasta magnisambandhi mahiti dyavi.
म ज म अ १९६६ च्या कलम १४३ अन्वये आपण बांधावरून रस्ता मिल्नेकारिता तहसीलदार यांचे कडे अर्ज करा
आपले मिळकतीत जाण्याचा पूर्वांपार वहिवाटीचा रस्ता असल्यास आपणास त्याचा वापर करता येयील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संतोष जवरे
21-04-2015
jaware_sb@rediffmail.com
सूची क्र. २ मध्ये शेरा मध्ये नोंदणी कालावधीत कबुली जबाबासाठी उपस्थित न झाल्याने त्यांच्या पुरता दस्त नोंदणीस नाकारला असा श्ोरा नोंदणीकृत दस्तावर आहे. तर सदर दस्तानुसार फेरफार मंजुर करावा अगर कसे या बाबत कृपया मार्गदर्शन करावे.
Question by GANESH YADAVRAO METANGALE
21-04-2015
gymetangale@gmail.com
१९९० पूर्वीचे ई क्लास अतिक्रमण नावावर करून देण्याबाबत काय प्रक्रिया आहे .
Question by प्रमोद शिर्के
21-04-2015
psshirke14@gmail.com
मा. किरण पाणबुडेसाहेब
उप जिल्हाधिकारी
सर
मला वैयक्तिक जीवनाबाबत आपल्याकडून सल्याची आवश्यकता आहे, तरी आपण मला आपला ई-मेल आयडी देऊ शकाल का ?
माझा प्रश्न महसूलच्या माहितीच्या व्यतिरिक्त असल्याकारणाने त्याबाबत आपणच फक्त योग्य ती माहिती देऊ शकता.
आशा करतो की आपण माझे म्हणणे एकूण घेण्याची संधी मला द्याल.
आपला विश्वासू
प्रमोद शिर्के
Question by सचिन आदे
21-04-2015
sachinade34@gmail.com
सर...मला ग्रामपंचायत ची आबादी (सव्हे क्र.नाहि) जागेची मोजणी करुन अतिक्रमण काढायचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायत ने काय केले पाहिजे कोण मोजणी करेल।
ग्रामपंचायत ची जागा आहे . त्यामुळे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्राम पंचायत ची आहे .
आपण कश्याला अतिक्रमण काढत आहात ?
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर राऊत
20-04-2015
rsshankar077@gmail.com
आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी असलेल्या जमीनीच्या खरेदी विक्री बाबत सल्ला द्यावा
Question by yogesh
20-04-2015
yogeshpatil373@gmail.com
सर,
ठाणे जिल्हा पासुन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाले आहे महसुल कर्मचारी अव्वल कारकुन व लिपिक यांची विक्लप ठाणे आहे तर काही कर्मचारीच्या पालघर आहेत.तर कर्मचारीच्या बदली बाबत कोणती निकर्ष नुसार कर्मचा-याची बदली होतील जेष्ठयादी नुसार की विकल्प नुसार की बिदुनामली प्रमाणे कृपया मार्गदर्शन होणेस नम्र विनंती
Question by Girish
20-04-2015
yewategirish553@gmail.com
मुंबई वगळून उर्वरित महाराष्ट्रातील लिजवर दिलेल्या जमीनीचे नुतनीकरण करण्याचे अधिकार कोणास आहेत. तसेच्र भाडेपटयाचा दर निश्चित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन व शासन निर्णय कोणते आहे
Question by कृष्णकांत पुजारे
20-04-2015
krishnakantpujare@outlook.com
Namaskar,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कमीत कमी किती गुंठे जमिनीची सरकारी मोजणी करता येते तसेच त्याची procedure काय आहे, खर्च किती आणि किती वेळ लागतो.
Question by spj100@rediffmail.com
20-04-2015
वडिलोपार्जित घरात ताबा
आमचे गावी घर असून त्याची घरपट्टी आम्ही भरत असून त्याचा ताबा हा चुलत भावंडाकडे असून आम्हाला तेथे येऊ दिले जात नाही,वाद घातला जातो तर काय केले, कुठे अर्ज केलावर आम्हाला ताबा मिळेल
राहुल जगताप
Question by dipti rane
18-04-2015
diptirane13@gmail.com
amchi gavi jamin aahe ti adhi majha panjobacha navavar hoti nantar aajobancha jhali ani mag vadilancha jhali
majhe vadil aata nahi aahet. majha ajobana 2 bhau hote aata tyanchi mulanchi nav pan add jhali aahe. amhala jaminichi vatap karaychi aahe pan ardhi family tar ardi gavi. tar te kasa शक्य आहे
Question by rajendra patik
17-04-2015
patil.rajendra27@gmail.com
Jamabandhi mahanje kay?
जमाबंदी म्हणजे , तलाठी याचे कडील दप्तराचे लेखे परीक्षण
तलाठी जी मागणी निचीत करतात ( १ औगास्त ) , त्याप्रमाणे झालेली वसुली , अभिलेखात नोंदवली आहे का ? हिशोभ तपासणे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by SANTOSH GAIKWAD
17-04-2015
gsantosh111@rediffmail.com
सर ....
शेतकरी कोण ? शेतकरी असल्याबद्दल दाखला / प्रमाणपत्र देण्यासाठी कोणाला अधिकार आहेत. याबाबतीत शासन निर्णय किंवा कायदेशीर तरतुदी यांची माहिती मिळण्यास विनंती आहे.
महाराष्ट्र कुल वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ च्या कलम २(२) अन्वये व्यक्तिश जमीन कास्णारी व्यक्ती .
याचं कायद्याच्या कलम ७० (अ) अन्वये , शेतकरी दाखला देण्याचा अधिकार माम्लेतदार/तहसीलदार यांना आहे
कायद्याचे पुस्तक अवलोकन करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
