जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by आपलं नांव ...
01-02-2015
आपला ई मेल आयडी ...
jaminichi chate phode karaychi ahe 7/12 la bahini dharun 12 jan waras ahet tyay 5 jani bahini asun baki bhau ahet tyatil 4 bahini expire zalya ahet tar tyanche mrutyu patra dakhaun tyanchi nave kami karta yatil ka wa khate phod karta yeil ka ka mayat bahininchya warsanchi nave 7/12 wawawi lagtil
१. बहिणी मयत झाल्यावर त्यांचे वारसांची नावे लावणे आवश्यक
२. बहिणीच्या वारसांनी नोंदणीकृत हक्क सोड पत्रक करणे आवश्यक तरच त्यांची नावे कमी होतील
३. मुल वारस १२ , त्यापैकी काही मयत , म्हणजे आताचे वारसांची संख्या १२ पेक्षा जादा असणार . त्यामुळे खातेफोड करताना तुकडे बंदी व तुक्देजोस कायद्याचा विचार करणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by महाडीवाले के व्ही
31-01-2015
mahadiwalek.v2009@gmail.com
स्थायित्व प्रमाणपत्र मिळण्याकरीता काय करावे लागेल, त्याचे निकष काय आहेत.
Question by Ram Phadatare
30-01-2015
ram.p.phadatare@gmail.com
Civil courtaat malaki hakkabaabad dawa chalu astana jaminichya 7/12 record la iter adhikarat asnari nave bhogwatdar sadri gheta yetat ka?
tyala kalam 85 cha baadh yeto ka?
दावा चालू असताना ७/१२ सदरी नावे घेण्यास बाधा नाही
मात्र न्यायालयाचा मनाई हुकुम असता कामा नये
कलम ८५ जमीन वाटप संबंधी आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by पवन बाळू शिंदे
30-01-2015
panditshinde98@gmail.com
माझ्या पंजोबा नी १९४३ मध्ये भावबंधा कडून जमीन खरेदी केली होती तरी त्याचं नाव इतर अधिकारात आहे व कब्जेदार नाही दिसत ती जमीन आम्ही १९७२ च्या दुष्काळ पर्यंत करत होतो परंतु दुष्काळ मुळे रोजगार साठी आम्ही बाहेर गावी कामासाठी गेलो आता गावी आलो तर त्या मध्ये खूप नावे लागली व त्यांचा कोणता हि प्रकार चा वहिवाट नसताना हि त्यांच्या अधिकार दाखवत आहे व एक सर्व्हे नंबर चे १० गट केले आहे .आता आम्ही राहायला आलो तर आम्हाला देत नाही सर्व कागद दाखून व वरिष्ठ व महसूल विभागाला अर्ज करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही व महसूल विभागात रेकॉड पण देत नाही. साहेब आम्ही आता काय करू साहेब.
आपले गावी एकत्रीकरण योजना झाली असावी , त्यावेळी आपण बाहेर असल्याने , Survey ऑफिसर ने वाहिबातीप्रमाणे नावे दाखल केली असतील
आपले खरेदी कागद घेऊन SLR यांचेकडे अर्ज करा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by navnath more
30-01-2015
justnavnath@gmail.com
kharedi dast zalenantar kharedi denara nond honyapurvich mayat zala aasel tar...nondi babat kay nirnay gyava.
नोंद घेण्यास हरकत नाही तथापि
१. मृत्य झालेल्या विक्रीदाराचे वारसांना notice देणे आवश्यक आहे.
२. वारसांची खरेदी खताचे खरेपणाबद्दल हरकत नसावी
३. कलम १४९ व १५० मध्ये नमूद सर्व सोपस्कार पार पडणे आवश्यक
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by प्रविण कुंभार
30-01-2015
drpravin74@gmail.com
बिनशेती आदेश पारित केल्यानंतर त्यापुढे किती वेळा मुदतवाढ देता येते.
सदर मुदत वाढ घेण्यासाठी करवायचा अर्ज व त्यासंबंधीची माहिती असणारी website कोणती?
पूर्वी तात्पुरती ( काही कालावधीसाठी ) परवानगी देण्याची तरतूद होती . तद्नंतर कायमची परवानगी देण्या बाबत शाश्नाचे आदेश होते
आता कलम ४४ मध्ये दुरुस्ती झाली आहे
बिन शेती परवानगी गरज नाही .
विकास परवानगी घेणे आवश्यक
दुर्द्ध्वनीवर , विलास भोसले यांचेशी बोलणे झालेप्रमाणे ( तसेच आपला mail ) आलेनंतर , दुरुस्त कलम ४४ अधिसूचना प्रत पाठवली आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मधुसूदन चेरेकर,चेरा ता.जळकोट जि.लातूर
29-01-2015
mscherekar@gmail.com
सहा वर्षापूर्वी शासनाने माझी जमीन साठवण तलावासाठी ताब्यात घेतली आहे.अजून एकही पैसा मोबदला मिळालेला नाही.शासनाकडे अनेक पत्रे पाठवली,पण एकदाही लेखी उत्तर आलेले नाही.काय करावे?न्यायालयात जावे लागेल काय?
भूसंपादन प्रकरणतील निवडा झालेवर मोबदला मिळेल .यंत्रनेनी भूसंपादन प्रकरण शिवाय ताबा घेतला असलास नायालयात जावे
Reply by श्री.चंद्रकांत आर. जाजू | अपर जिल्हाधिकारी
Question by Ganesh Belge
29-01-2015
belageganesh1612@gmail.com
शासनाचे पती-पत्नी एकत्रीकरणाचे धोरण काय आहे व त्याबद्दल शासन निर्णय आहे का
शाषण परिपत्रक क्रमांक . यास. आर .व्ही -१०९७/प्र. क्रं २०/९७/बारा दिनांक २७/११/१९९७
परिच्छेद क्रमांक १०
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संदिप
29-01-2015
sandeepkumarjatale@gmail.com
मा किरण पाणबुडे साहेब
उपजिल्हाधिकारी
महोदय
मी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या माहितीबद्दल, आपण जि काही सर्व माहिती मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
धन्यवाद सर
सर मी माहाराष्ट्र शासनाच्या ऐका विभागात कंञाटी कम॔चारी मनूनं वाहनचालक या पदावर दोनवर्षा पासूनच काय॔रत आहे सर मला विभागाचा आस्थापनी दोनदा ऐका दिवसचा तांञीक खड दिला व सेवा सरळ केली पंण ज्या दिवशी तांञीक खड दिलात्या दिवशी मी कामावर हजर होतो
तशी नोंद हजरी रजीट॔र व
वाहन लोग बुक मध्य आहे सर मंग मला
मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येते का व
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतील का कुपया माहिती द्यावी ही विनंती .
धन्यवाद सर
संदीपजी
कायद्याची प्रक्रिया पार पडल्याशिवाय कोणालाही सेवेतून काढता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश shinde
29-01-2015
bkganesh.shinde10@gmail.com
इनामवर्ग ६ब जमीन मधील ३ आर क्षेत्राचे खरेदीखत होऊन नवीन शर्तीमुळे नोंद रद्द झाली.त्यामुळे मूळ मालक सदर जमीन विकीकामी मा.जिल्हाधिकारी साहेबांकडून परवानगी घेऊन dusarya व्यक्तीस जमीन विकणार असेल तर पूर्वीच्या खरेदिखातामुळे शर्तभंग होऊ शकतो का?पूर्वी खरेदीखत करून घेतलेल्या व्यक्तीची कोणतीही हरकत नाही .अशा वेळी चालू बाजारभावाच्या ५०% कि ७५% नजराणा भरावा लागेल?कृपया मार्गदर्शन करावे..
शर्तभंग झालेला आहे. शर्तभंग प्रस्ताव पाठवण्यासाठी प्रयत्न करा.
Reply by कुंडेटकर संजय नरेंद्र | उप जिल्हाधिकारी
Question by tushar shewale
27-01-2015
tsshewale@gmail.com
सर,
सरकारी मुफ्त jaminitil निरंतर कायम लिलाव द्वारे मिळालेल्या भूखंडाची फेरविक्री बाबत कृपया मार्गदर्शन
करावे हि विनंती.
Question by सचिन मारुती लगाडे
27-01-2015
lagade.sachin618@gmail.com
नवीन शर्त काढण्यासाठी काय करावे लागते आणि किती खर्च येतो या बद्दल सविस्तर माहिती सांगा.
त्यास कोणती शर्त आहे त्यानुसार कलेक्टर/ विभागीय आयुक्त यांची परवानगी लागते.
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीष गायकवाड
27-01-2015
girishgaikwad1967@gmail.com
इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्यानंतर पुन्हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्या वर्षी पुन्हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्कम भरणे आवश्यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
Question by sandeepkumar
27-01-2015
sandeepkumarjatale@gmail.com
मा किरण पाणबुडे साहेब
उपजिल्हाधिकारी
महोदय
मी विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या माहितीबद्दल, आपण जि काही सर्व माहिती मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.
धन्यवाद सर
सर मी माहाराष्ट्र शासनाच्या ऐका विभागात कंञाटी कम॔चारी मनूनं वाहनचालक या पदावर दोनवर्षा पासूनच काय॔रत आहे सर मला विभागाचा आस्थापनी दोनदा ऐका दिवसचा तांञीक खड दिला व सेवा सरळ केली पंण ज्या दिवशी तांञीक खड दिलात्या दिवशी मी कामावर हजर होतो
तशी नोंद हजरी रजीट॔र व
वाहन लोग बुक मध्य आहे सर मंग मला
मम औदोगिक कलह कायदा १९४७ च्या कलम २५ न अन्वये , सलग १ वर्ष सेवेत असणार्या कामगारास , कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय सेवेतून , नोकरीतून काढता येते का व
अश्या कामगारास अन्य कामगार कायद्याचे लाभ अनुद्नेया होतात का कुपया माहिती द्यावी ही विनंती .
धन्यवाद सर
Question by shivaji laxman gande
26-01-2015
shivajigande.85@gmail.com
Bhogvatadhar varg 2 (Harsul Gat No.166) madhe plot vikat gheu ka . Plot ghetana konti document bhagu.
अशा जमिनी ह्या नवीन शर्थीच्या असतात व त्या विक्रीसाठी शासनाची परवानगी लागते व शासनाला नजरानाही भरावा लागतो . त्यामुळे अशी परवानगी घेतली आहे का ? तसेच प्लॉट घ्यायचा असल्याने ( तुकादेबंदी कायद्याचा भंग होऊ नये म्हणून ) तशी अकृषिक /नगररचना परवानगी घेतली आहे का याची खात्री करावी .
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by सागर काळे
26-01-2015
sagarkale83@rediffmail.com
सर,
मी शासकीय नोकरीत कनिष्ठ लिपीक या पदी दि.१२/०६/२००८ रोजी हजर झालो आहे. मी आमच्या विभागाची विभागीय परीक्षा विहित मुदतीत म्हणजेच ४ वर्षात ३ संधीमध्ये उत्तीर्ण झालो नाही. तसेच माझ्यानंतर कनिष्ठ लिपीक या पदी काही कर्मचारी २०११ या वर्षी हजर झालेले आहेत. त्ोही अद्याप विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत, पण त्यांची अजून १ संधी शिल्लक आहे.
सध्या आमच्या सक्षम अधिका-यांनी दि.१/१/२०१५ ची कनिष्ठ लिपीक संवर्गातील तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द केली आहे तर त्यामध्ये माझी सेवाज्येष्ठता ही २०११ मध्ये हजर झालेल्या कनिष्ठ लिपीकां नंतर दर्शविण्यात आली आहे. तर असा शासन निर्णय आहे का की, विहित संधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या पण संधी संपलेल्याना अजून संधी शिल्लक असलेल्या पण अनुत्तीर्ण असल्ोल्याच्या नंतर सेवाज्येष्ठता मिळेल. तर असे आहे का
Question by विनोद लोखंडे
25-01-2015
vinodlokhande224@gmail.com
साहेब कमीत कमी किती शेत जमीन खरेदी विक्री करत येते . अह्मेद्नगर जिल्ह्यामध्ये
कृपया दि २०.१.२०१५ ला अशाच स्वरूपाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर पहा,धन्यवाद .
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by योगेश thorat
24-01-2015
thorat.yogesh4@gmail.com
सर
मी पुणे जिल्यात खेड तालुका हद्दीत धानोरे गावा लागत १००० चौरस फुट जागा घेत आहे. मी आणि माझे मित्र एकून ११ गुंठे गेट आहोत तर सर्वांचे वेगवेगळे खरेदी खत होईल का. आम्ही एक एजंट कडून जागा घेत आहोत तरी काय अडचण येईल मार्ग दर्शन करावे.
Question by प्रदीप झुंजरूक
24-01-2015
pzunjaruk1@gmail.com
पंजोबा यांची कुणबी नोंद १८८५ सालची पुणे जिल्ह्यातील आहे. म्हणजेच जातदर्शक पुरावे पुणे येथील आहेत.१९५० पासून आम्ही नगर जिल्ह्यात राहतो. वडिलांचा जन्म १९६७ पूर्वी (1960) नगर जिल्ह्यात झाला. तेव्हापासून ते सुद्धा नगर जिल्ह्यातील कायम रहिवासी आहेत. आम्हाला कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी कोणत्या जिल्ह्यातील प्रांताधिकार्यांकडे अर्ज करावा लागेल.? कृपया मार्गदर्शन व्हावे.
कृपया या पूर्वी आपणालाच दिलेले उत्तर पाहावे, धन्यवाद.
नगरमध्ये अर्ज करावा लागेल. आणि नगर जिल्ह्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेबाबतचे पुरावे व जातदर्शक पुरावे सादर करावी लागतील.
शशिकांत सुबराव जाधव
Reply by MCS Maharashtra | इतर
Question by वसंत अशोकराव सांगळे
23-01-2015
sangletannmay@yahoo.com
कुणबी समाज उन्नती संघ यांनी शाळेसाठी शेत जमीन खरेदी केली आहे .सातबारावर नोंद करतना बिगर शेतकरी म्हनून कलम ६३ ची परवानगी घावी लागेल का
मिळकत खरेदी करण्यासाठी , कायदेशीर व्यक्तीचा दर्जा असणे आवश्यक आहे .
त्या नुसार Company , Society , Club हे त्या त्या कायद्याखाली नोंदणीकृत केले तर त्यांना , काय्देषित व्यक्तीचा दर्जा प्राप्त होतो .
भागीदारी संस्था , कायद्याच्या भाषेत , कायदेशीर व्यक्ती नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
होय
मात्र The Society registration Act खाली संघ नोंदणीकृत असावा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गायकवाड परमेश्वर
23-01-2015
newdisha2009@gmail.com
सर मला फक्त 2.०० हेक्टर जमिन आहे अल्प भुधारक प्रमाण पञ कायचे आहे त्यासाठी मी माझे शपथ पञ तलाटी यांचे अल्प भुधारक आहवाल 7/१२ आणि होलडींग जोडून सुद्धा मला अल्प भुधारक प्रमाण पञ मिळत नाही तहसीलदार साहेबांनी तसे प्रमाण पञ देता येत नाही असे सांगितले तर त्यावर कांही कायदा व नियम आहे तहसीलदार कोणकोणते प्रमाण पञ देवू शकतात का असे आसेल तर त्याचे परिपञ newdisha2009@gmail.काम वर पाठवले तर मि तुमचा ऋणि राहिला
तहसीलदार साहेब यांनि दिलेले उत्तर बरोबर आहे
धारण केलेल्या क्षेत्रानुसार ते निच्छित केले जाते
नवीन भू संपादन कायद्यानुसार
Marginal Farmer - unirrigated land 1.00 Ha
Irrigated Land -0.5 Ha
Small Farmer- unirrigated land 2.00 Ha
Irrigated Land -1.00 Ha
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by मोहन रामभाऊ मायंडे
22-01-2015
mohan.mayande@gmail.com
सर नमस्कार. आज रोजी मी ४८ वषार्चा असून मला वैयक्तीक कामा करीता नॉन क्रिमी लेअर काढायचे झाल्यास कसे काढावे व मझ्या पाल्यांकरीता त्याचा उपयोग होवू शकेल काय
१. आपणास उन्नत व प्रगत मोडत नसले बाबत प्रमाणपत्र हवे असल्यास , आपले पालकांचे उत्पन्न विचारात घेऊन , काढावे लागेल . त्यामध्ये आपले उत्पनाचा समावेश होत नाही .
२. आपले पाल्यासाठी , उन्नत व प्रगत मोडत नसले बाबत प्रमाणपत्र, आपले व आपले पत्नीचे उत्पन्न विचारात घेऊन काढावे लागेल .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
कृपया आपल्या प्रांत अधिकारी कार्यालात संपर्क करा
Reply by डुबेपाटील श्रीधर बाबुराव | उप जिल्हाधिकारी
Question by गिरीष गायकवाड
22-01-2015
girishgaikwad1967@gmail.com
इनाम वर्ग 6ब (महार वतन) जमीन खरेदी केल्यानंतर पुन्हा नवीन जमीन खरेदी धारकाला पुढच्या वर्षी विक्री करता येते का ? तसेच जर 2014-15 रोजी इनाम वर्ग 6ब ची जमीन शेतीसाठी खरेदी घेतेवेळी 50% नजराणा रक्कम भरली असेल तर व जमीन खरेदी दाराला जर पुढच्या वर्षी पुन्हा शेतीसाठी सदर जमीन विक्री करताना 50% नजराणा रक्कम भरणे आवश्यक आहे किंवा कसे ? मार्गदर्शन होणेस विनंती
Question by गायकवाड परमेश्वर
22-01-2015
newdisha2009@gmail.com
मला अल्प भुधारक प्रमाण पञ तहसीलदार याचे काढण्यासाठी काय करावे जर तसे शासनाचे परिपञ आसेल ते मेल वर पाठवले तर मी तुमचा अभारी राहील
तहसीलदार यांनी असे प्रमाणपत्र द्यावे असा शाषण निर्णय नाही . आपण धारण करत असलेलेया क्षेत्रावरून , आपण अल्प भू धारक / सीमांत शेतकरी आहात आहे ठरवले जाते .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by anil
22-01-2015
manishajadhav9475@gmail.com
महाराष्ट्र शासन निर्णय क्र.. एसटीपी/2189/प्रक्र.673/भाग-2/म-1 मंत्रालय,मुंबई-32 दिनांक 2 डिसेंबर 1989 व महाराष्ट्र शासन व वनविभाग परिपत्रक क्र. नोंदणी/1093/२४८४/प्र.क्र.-८२१/म-१, मंत्रालय, मुंबई-३२ दि. २७ मार्च १९९५ चा Gr मिळावा, Web site वर उपलब्ध नाही.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3454 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
