जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

आदरणीय सर,मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब.यांचेकडे फेरफार नोंदीबाबत सुनावणी चालू असताना त्यांनी नोंदीवर दिलेली स्थगिती अंतरिम आदेशाद्वारे उठविली आहे.परंतु केसची सुनावणी चालू आहे.,त्याबाबत स्थगिती मिळविणे कामी मा.अप्पर आयुक्त साहेब यांचेकडे अपील दाखल करता येऊ शकते का?किंवा कसे? मार्गदर्शन होणेस विनंती...
रहिवासी भोगवटदार वर्ग २ ची जमीन भोगवटदार वर्ग १ मध्ये बदलता येईल काय?
श्री. किरण पानबुडेसाहेब, नमस्कार
मिळकत पत्रिकेला क्षीरसागर यांचे नाव लागले आहे. कर आकारणी पत्रकास नोंद व्हावी असा अर्ज क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतीकडे केला त्या अर्जाबरोबर मिळकत पत्रिकेचा उतारा , फेरफार उतारा व खरेदी पत्राची नक्कल जोडली आहे. पण ग्रामसेवक याआधी तोंडी आम्हाला सांगतात कि बॉडीचा अधिकार आहे. त्यांनी सांगितल्याशिवाय मी नोंद करू शकत नाही. सिटी सेर्वेला तारीख चालू असताना ग्रामपंचायती तर्फे ग्रामसेवक हजर राहून सांगतात कि उताऱ्या शिवाय दुसरा पुरावा आमच्या कडे नाही. त्यानुसार निकाल झाला v आमची नोंद सिटी सेर्वेला झाल्यानंतर मोजणी मागवली त्या दिवशी सरपंच , उप सरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला पुन्हा नोटीस दिली जागेत अतिक्रमण करू नये. नोव्हेंबर मध्ये बॉडीने ठराव केला कि कोर्टात जायचे आहे. परत क्षीरसागर यांनी फेब्रुवारी मध्ये अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतीने ठराव केला कि कोर्टात जायचं आहे. आज पर्यंत ते कोर्टात गेले नाहीत. आम्ही मा. बीडीओ साहेब व मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सातारा यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार सातारा ऑफिस ने त्यांना १. पत्र व ४ स्मरण पत्र पाठवली बीडीओ साहेबाना. बीओडीओ साहेबानी ग्रामपंचायतीत चौकशी साठी विस्तार अधिकारी याना पाठवले परंतु त्यांनाही ग्रामपंचायत चौकशीस सहकार्य करत नाही. म्हणून शेवटी बीडीओ साहेब यांनी वरिष्ठ कार्यालय व या कार्यालयाने वारंवार सूचना व पत्रव्यवहार करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करून या कार्यालयाची दिशाभूल करत आहात म्हणून ग्रामविकास अधिकारी याना १९६४ खाली नोटीस दिली आहे.

1- ग्रामपंचायत आता काय करू शकते ?
2- ग्रामसेवक काय करू शकतात ?
३- आम्ही काय करावे ?
आपण मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समक्ष भेटून आपली व्यथा मांडा
अन्यथा , लोकशाही दिन / आपले सरकार या माध्यमातून आपली तक्रार देऊ शकता

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रथम माझी ओळख करून देतो . माझे नाव अनंत जयराम झेपले . माझ्या व*डलांनी असुर्डे - k$Tr\ , चिपळूण या गावी सन २००७ मध्ये श्रीमती भारती बळीराम महाडिक यांच्याकडून 18 गुंते जमीन विकत घेतली , पण वडिलांनी त्यावेळी 7/12 वर "तुकड्या विरुद्ध व्यवहार " हे पेन्सिलीन लिहिलेले बघितले नाही आणि श्रीमती. बळीराम महाडिक ह्यांनीही कडी सांगितले नाही . वडिलांनी त्यांच्याबरोबर व्यवहार पूर्ण केला . वडील जेव्ह्या जेव्ह्या जमीन नावावर करायला चिपळूण ला गेले ठेव्हा तेतील अधिकार्याने त्यांना हा मुधा सांगितला कि जो पर्यंत हे तुमच्या 7/12 वरून काडला जात नाही तो पर्यंत तुमच्या नावावर जमीन होऊ शकणार नाही . त्यानंतर भरपूर खेपा घातल्या परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. वदिळांना ५ वर्ष्यापुर्वी लकवा मारल्यामुळे ते गावी जाऊ शकले नाही आणि आम्हाला गावच्या या गोष्टी बदल जास्त माहिती नसल्यामुळे aamhi chokashi karunahi aamhala pan tech uttar milal je vadlana milal.

Tyamadhe jamin malak mahnto ti jamin tumhi tumchya navavar kara mi tumachya kharedi khatavar sahi karto. Pan khardi khat karnyasathi aadhi 7/12 navavar karayala lagato. Tyamadhe to kahihi madat karnar nahi ase mahnato.

Tyamule mazi aapnas vinatee aahe ka aapan mala yavar kahitari todga sangava jene karun yevadya varshya pasun pending aslel kam purn hoiel aani ti jamin aamchya navavar hoiel.
Sadhya eka guntyacha bhav kay aahe.
Kharedi khat kontya amount var hoyeal ? jaga ghetalelya ka sadhyachya ready raknor pramane.

Applyala aankhi mahiti havi aslyas tase sangave.
खरेदी केलीली जमीन जर निवासी , औद्योगिक , वाणिज्य जमीन वापर विभागात येत असेल तर , आपला व्यवहार नियमानुकूल होऊ शकतो
जमिनीचा वापर विभाग( झोन ) पहा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
१. वास्तविक जमीन गावात म्हणजे गावठाणात असेल अथवा , गावचे जवळ असेल अथवा जमीन बिनशेती जमीन वापर विभागात येत असेल तर , या व्यवहारास , तुकडेबंदी कायद्याची बाधा येण्याचा प्रश्न नव्हता .
२. सध्या प्रादेशिक योजना अथवा विकास आराखडा ( जो लागू असेल त्या प्रमाणे ) , जमिनीचा वापर विभाग काय आहे पहा . जर बिनशेती वापर विभागात जमीन येत असेल तर , आपले नावावर जमीन व्यवहार निहायमित होऊन , होऊ शकते . आपणास २५ % शिग्र सिद्दगणकाचे किंमतीएवढी रक्कम भरावी लागेल .
३. मंडळ अधिकारी यांना नोंद बाबत निर्णय घेण्यास सांगा . विक्रेता मयत आहे म्हणून , वारसांचे नावे लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही . कारण विक्रेत्याने जमीन आपणास विकली आहे . त्यामुळे वारसांचा कोणताही हक्क उरलेला नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न - 1.जमिन एकत्रीकरण योजने दरम्याम घेण्यात येणाऱ्या जंगल पाहणी (परिस्थिती) बद्द्दल सविस्तर माहिती द्यावी.2.भुतकाळ जमीन कसण्याच्या सोयीने अदलाबद्दल झाली असेल तर ती नोंद , ताबे पावती ,जबाब कुठे मिळतील?
3.आज रोजी जमिनीची सोयी नुसार अदलाबदल करू शकतो का खरेदीखत न करता?
जंगल पाहणी म्हणजे , जमाबंदी होण्यापूर्वी जी पाहणे भूमी अभिलेख खात्यामार्फत होते त्यास , जंगल पाहणी असे संभोधतात .
Exchange Deed करावे . मात्र ते नोंदणीकृत करावे लागते . म्हणहे मुन्द्रानक शुल्क भरावे लागेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न - माझ्या मालकीचा गट न.241/ब हा 4 एकर चा असून तो गाव नकाशा वर दिसत नाहीं. भूमिअभिलेख मधून गट स्कीम उतारा मिळाला त्यात हा गट सर्वे नंबर 75/3 पासून बनला आहे .माझा कब्जात ह्या सर्व्ह नंबर मध्ये 4 एकर जमीन आहे.भूमिअभिलेख मधून जुना सर्वे 75 चा नकाशा मिळाला असून त्यात सर्व्ह न.75/3 हा आज माझ्या ताब्यातील जमीन दाखवतो.पण भूमिअभिलेख कर्मचारी त्या वर शासनाचा स्टॅम्प मारून न देता बोलत आहे कि तुम्ही मोजणी टाका. तर
1.तर ही दुरुस्ती करण्यासाठी काय करावे.
2.आजूबाजूच्या सह हिस्सादाराची काही हरकत नसल्यास खाजगी मोजणी करून तो नकाशा सर्वांची संमतीने भूमिअभिलेख मध्ये दिला तर भूमी अधीक्षक त्याची दखल घेऊन दुरुस्ती करतील का?.
नमस्कार सर,
आमची वडिलोपर्जित शेत जमीन आहे. या शेत जमिनीस जाण्यास मुख्य रस्त्यापासून (मुख्य रस्ता जिल्हा परिषद् यांच्या अखत्यारित येतो) 01कि.मी इतक्या लांबीचा समाईक कच्चा रस्ता आहे त्या रस्त्यावरती लागतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यावरील अतिक्रमण कडून संबंधित रस्ता मा मुख्यमंत्री यांनी तयार केलेली (बारमाही शेतरस्ता/ पाणंद ) या योजने अंतर्गत सुधारायचा आहे. या करिता काय करू शकतो. कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
मागील समस्येचे मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल आपले आभार.
ग्रामपंचायत मिळकत नंबर चा असेसमेंट उतारा शासन निर्णयानुसार पती पत्नी चया नावे होता पती मयत झालेनंतर उताऱ्यावर पत्नी चे नावणे उतारा ग्रामपंचायत ने पतीचे नाव कमी करून दिला तर पत्नीला सदर मालमता विक्री करायची झाल्यास खरेदी होऊ शकते का ? गावाचा सिटी सर्वे झालेला नाही तसेच इतर पतीला वारस आहेत
मला माझ्या आजोबांनी मृत्यु पत्राने जमीन दिली आहे ते मृत्यु पत्र नोंदणी कृत नाही त्याचा फेरफार तलाठी यांनी तयार केला आहे तो मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांचे प्रलंबित आहे ते मृत्यू पत्र नोंदणीकृत नाही म्हणून नोंद नामंजूर करू शकतात के?याची माहाती मिळावी
मृत्य पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही .
फेरवार मंजूर करणे आवश्यक आहे .
मृत्य पत्राचे वैधतेबाबत वाद असेल तर , आपणास मृत्य पत्र प्रोबेट करून मागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
28-07-2018
sagarkandekar1990@gmail.com

प्रश्न - गट नंबर - 241/ब ही जमीन सखाराम नावाच्या व्यक्तीची होती.या गटावर 24 डिसेंबर 1957 रोजी अशी नोंद आहे की - 'सखाराम यांच्या जमिनीस विश्राम पाटील हे 1954 -55 पासून कुळ असल्याने इतर हक्कात स.सा. कुळ - विश्राम पाटील ही नोंद केली.' पण सदर जमिनीची पिकपहानी 1966 ते 1991 ही बापू नावाच्या व्यक्तीची आहे व 1991 साली ही जमीन मी बापू कडून खरेदी केली इतर हक्क कायम ठेवून .1991 ते 2018 पिकपहानी माझी च आहे.1988 साली विश्राम च्या वारसांनी वारस नोंद करून त्याची 9 नावे इतर हक्कात लावून घेतले व आज ही ती नावे कायम आहे.तर
1.जर मागील 52 वर्षी पासून कुळ हक्कातील व्यक्तीचा ही जमीन कसत नाही तर त्याचे नावे कमी होतील का?
2.जर आमची 1991 साल ची माझी खरेदी बेकायदेशीर ठरते का ? कारण कुळाची परवानगी घेतली नव्हती.
3.कुळाची नावे कमी करण्याचे प्रकरण दाखल केले तर तहसीलदार 27 वर्षाच्या माझ्या पिकपहानी वरून नावे कमी करतील का?
१. कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालकाने त्या बाबत पुढील कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे
२. आपणास जमीन अश्या ( पीक पाहणी सदरी ज्याचे नाव आहे ) त्या कडून जमीन खरेदी करता येत नाही . खरेदी निष्फळ आहे
३. ज्यांची नावे पीक पाहणी सदरी आहेत , ती योग्य पद्धत न अवलंबून , नोंदी केल्या असतील तर , रद्द होऊ शकतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
या पूर्वी उत्तर दिली आहे पण पून्हा उत्तर देतो .
१६ गुंते जमीन बागायत होती /आहे . त्यामुळे या मिळकतीस तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही अथवा खरेदी वेळी लागू झाला नसता
असोत , आपले नावाने ७/१२ होण्यास कोणतीही अडचण नाही
विक्रेत्याने जमीन विकली आहे त्यामुळे , त्याचे वारसांना कोणताही हक्क उरलेला नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by VIKRAM
28-07-2018
vikram.vy11135@gmail.com

नमस्कार सर ,माझा दिवाणी न्यालयात दत्तक बहिणीविरुद्ध दावा चालू आहे ,त्या पुरवी कोर्टातच त्यांनी माझा नवे जमिनीवरचा हक कोर्टातच सोडला आहे पण तो हुकूमनामा नोदनि करण्याचे राहून गेले ती जमीन बहिणींनी तिसऱ्या व्यक्तीला विकली आहे ,तयांचे नाव ७/१२ ला लागले आहे ,पण मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे दिवाणी कोर्टात दावा दाखल केला आहे तो दस्त रद्ध करण्यासाठी ,वकिलांनी निशाणी ५ च सुद्धा अपील केले आहे ते नाकी काय असते ? व त्या वरून माझे नवा ७/१२ ला लागेल का ? कृपया मार्गदर्शन करा ?
दावा दाखल केला आहे . निशाणी ५ काय आहे ते पहा . वकिलास विचारा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

ग्रामपंचायतीकडून वडिलोपार्जित घराच्या दुरुस्तीला कायदेशीर वारस म्हणून नोव्हेंबर २०१५ मध्ये दिलेल्या अर्जाला १८ महिन्यानंतर परवानगी नाकारण्यात येत आहे असे कळविले आह. याबद्दल नक्की नियम काय आहे?
गट विकास अधिकारी यांचेकडे अपील करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
26-07-2018
sagarkandekar1990@gmail.com

प्रश्न - गट नंबर 241 / अ हा 94 गुंठे उत्तर दक्षिण आयताकृती असून तो शंभू नावाच्या व्यक्तीचा होता. त्यातील 47 गुंठे (अर्धाहिस्सा उत्तरेकडील) शेती माझ्या आजोबांनी 1948 साली शंभू कडून खरेदी केली होती.उरलेली 47 गुंठे शेती ही शंभू चिंच होती.1972 साली शंभू मयत होउन त्याच्या नातू माधव चे व पत्नी हिराबाई चे नाव मूळ कब्जेदार सदरी व दोन मुली (मंदाबाई व गोदाबाई) ईतर हक्कात लागले.पण 7/12 पुनरलेखनात जालेल्या चुकांनि मंदाबाई व गोदाबाई चा हक्क हा संपूर्ण 94 गुंठे वर दिसू लागला.

1992 साली आम्ही एकत्र असताना ( माझे वडील + तीन काका) उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे जमीन माधव कडून खरेदी केली मंदाबाई व गोदाबाई चे इतर हक्कातील नाव कायम ठेवून व संपूर्ण गटावर पिकपहानी आमचीच लागली .सन 2015 साली सदर जमीन प्रत्येकी 20-20 गुंठे अशी माझे वडील + तीन काका यांनी म. ज.म. अ. कलाम 85 प्रमाणे वाटून घेतली इतर हक्क कायम ठेवून.तर..
1.माझे वडील याना आलेली 20 गुंठे जमीन ही उत्तरेकडून असून त्या मध्ये मंदाबाई व गोदाबाई यांचा हक्क नाही हे सिद्ध करू शकतो का?
2.आम्ही 47 गुंठे चा स्वतंत्र 7/12 बनवू शकतो का उत्तर दिशेचा?
2.तसेच जमीन ची विक्री ही 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली आहे तर दोन्ही मंदाबाई व गोदाबाई चे नावे इतर हक्कातून कमी करू शकतो का प्रकरण दाखल करून.
नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
खरेदी देणार व खरेदी घेणार हयात असताना , खरेदी खत नोंदणीकृत झाले आहे . त्यामुळे आपले नाव मिळकतीस लागणे आवश्यक आहे . वारसांची नावे लावणे आवश्यक नाही .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
नमस्कार सर,
एका खातेधारकाने त्याच्या मालकिची जमीन अ या व्यक्तिस नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने विकली.परंतु ती जमीन 7/12सदरी नाव लागले नाही व अर्ज पण केला नाही नोकरी निमित्त बाहेरगावी असल्याचे म्हणत आहे??? व ती जमीन खातेधारकच 3-4 वर्ष वहिवाटित राहिला व 3-4 वर्षाने खातेधारकाने 'ब' या व्यक्तिस नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने विकली. "ब"या व्यक्तिचे नाव 7/12 सदरी लागले व 2-3 वर्ष जमिन वहिवाटली सुध्दा सदर ''ब" या व्यक्तिने 2-3 वर्षाने जमिन "क" या व्यक्तिस नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने विकली. "क"या व्यक्तिचे नाव 7/12 सदरी लागले व 25 वर्ष जमिन वहिवाटत आहे व जमिनिच्या पिक पेरे व महसुल विभागाचा कर भरणा आजपावेतो भरत आहे. परंतु "अ" हा व्यक्ती जमिनीचा हक्क मागणी करत आहे त्याचा कुठेहि फेरफार नाहि व जमिन वहिवाटली सुध्दा नाही.व्यक्ति फक्त नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखता आधारे हक्क मागनि करत आहे.व खोटि माहिति तक्रार मध्ये देत आहे ति अशी खालीलप्रमाने.
कि मि सदरिल जमिन घेतलि तेव्हा पासुन वहिवाटत आहे?परंतु त्याव्यक्तिचा कोणताहि फेर व कर तसेच 7/12 सदरी नाव पण नाहि. फक्त नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने म्हणत आहे ते सुध्दा खोटे व लबाडिने आम्हि पण सदरील जमिन सर्व फेर बरोबर बघुन व नोंदनीकृत रजिस्टर खरेदिखताने घेतलेलि आहे.
सर योग्य मार्गदर्शन मिळणेस विनंती.
अ या व्यक्तीच्या नावे, सर्वात पहिले खरेदी खत आहे . कायद्या मध्ये
Who is prior in time , is prior in law .........
त्यामुळे जरी फेरफार नसला तरी त्याचा हक्क आहे . त्याचे नाव लागणे आवश्यक आहे

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

महाराष्‍ट्र शासन राजपत्र दिनांक 4 फेब्रुवारी 1988 ची प्रत कोणाकडे असल्‍यास कृपया rtrathod1506@gmail.com वर देण्‍यात यावी, ही विनंती.
राजेश्वर राठोड साहेब
आपण राजपत्राची प्रत शोधा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

किरण साहेब प्रथमतः आपल्या अमूल्य सल्ल्यांबद्दल आणि वेळेबद्दल धन्यवाद.
पांडुरंग (ए.कु.मॅ), कानिफ, सर्जेराव (माझे वडील), बाजीराव आणि गोपाळा हि पाच भावंडे आहेत. पांडुरंग (ए.कु.मॅ) यांचे नावे ८ गट २३५अ ,२३५ ब,२४५ अ, २४५ ब, ४०१,६३५, ६९३,१०४८ होते. १९७९ मध्ये दिवाणी न्यायालयात वाटपाचा हुकूमनामा झाला त्यानुसार,
पांडुरंग : २३५ अ आणि ब,
कानिफ, सर्जेराव, बाजीराव : २४५ अ आणि ब, ४०१, ६३५, ६९३,१०४८ असे गट मिळाले. गोपाळ हे दुसऱ्या गावी दत्तक असलेने त्यांनी सर्वाधिकार सोडले आहेत.
पांडुरंग (ए.कु.मॅ) हे १९८० साली मयत झाले त्यानंतर तो हुकूमनामा नोंदीत करून ७/१२ दप्तरी खातेफोड झाली नाही.
हुकूमनामा कालबाह्य झाला असा समज करून पांडुरंग (ए.कु.मॅ) यांच्या वर्ग १ वारसांनी २३५ अ/ब, २४५अ व ६९३ वरती त्यांच्या वारसनोंदी करून घेतल्या इथे हुकूमनामा झालाच नाही असं दर्शवून २००८ साली महसूल न्यायालयात १९६५ सालच्या पांडुरंग (ए.कु.मॅ) यांच्या खरेदी खतांचा आधार घेऊन काही गटांवर वारसनोंद करण्यात आली.
तेंव्हाचे महसूल सचिव क्षत्रिय साहेब यांच्या सल्ल्यानुसार मी १९७९ सालाचा हुकूमनामा विलंब शुल्क भरून २०१७ मध्ये नोंद करून आणला. आता ह्या नोंदीत हुकूमनामा प्रमाणे नोंदी करण्यासाठी अर्ज केला असता तलाठी यांनी फेरफार नोंद केला परंतु मंडल अधिकारी यांनी २ गट ७/१२ मध्ये बदल तेंव्हा त्या वारसांची परवानगी आवश्यक शेरा मारून रद्द केला. कोर्ट आदेश असताना व त्यावर पांडुरंग यांची सही असताना ह्या २ गटांवरील नोंदी घालण्यासाठी पांडुरंग यांच्या वारसांची परवानगी हवीच आहे का ? ६ गटांचा काही प्रॉब्लेम नाही परंतु २ गट जादाचे २४५ ब आणि ६९३ हे पांडुरंग यांच्या नावावरचे हुकूमनामा प्रमाणे सर्जेराव-बाजीराव-कानिफ यांच्या नावे होतील का ?
साहेब कृपया मार्गदर्शन करा.

आपला विनीत,
अजितकुमार पाटील, (तांबवे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली )
९६६५१५५६७७
मंडळ अधिकारी यांनी घेतलेली हरकत योग्य नाही . वारस / भोगवटादार जरी बदलेले असले तरी , न्यायालयाचा हुकूमनामा आहे . त्याचे पालन करणे आवश्यक आहे .
तथापि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजी कि , हुकूमनामा अंमल बजावणी कालावधी १२ वर्ष इतका असतो . आपल्या हुकूमनाम्यास १२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे . त्यामुळे हुकूमनामा याची वैधता संपली आहे . जर सध्याचे भोगवटादारांनी हरकत घेतली नाही तर आपले नाव ७/१२ सादरी लागू शकते . अन्यथा आपण हुकूमनामाचा अंमलबजावणी करणेसाठी ज्या न्यायालयाने वाटप केले त्या न्यायालयाकडे अर्ज करा . न्यायालयाने विलंब माफ केला तर , अंमलबजावणी करणेसाठी दिवाणी न्यायालय आदेशित करेल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

आदरणीय सर,हद्द्कायम मोजणी किती वर्षापर्यंत ग्राह्य धरली जाते.BND खाली अर्ज करणे म्हणजे काय?कृपया मार्गदर्शन होणेस विनंती....
१९२९ चे क पत्रकानुसार एका सर्वे नंबरचे क्षेत्र ३० एक १० गुंते होते. त्याची तीन हिस्से केलेबाबत क पत्रकाला नोंद दिसून येते . त्यानुसार २५७/१ क्षेत्र १० एक. ६ गुंते , २५७/२ क्षेत्र ९ एक. ३८ गुंते याचे ७/१२ सॅन १९३०-३१ मध्ये तयार झाले. पण २५७/३ क्षेत्र ९ एक. ३८ याचा ७/१२ तयार झाला नाही. सादर क्षेत्र वारसाचे ताब्यात आहे. सादर वारस आत्ता २५७/३ चा ७/१२ तयार करून वारसाची नावे लावणे बाबत अर्ज करत आहेत. आत्ता नव्याने ७/१२ तयार करता येईल का. ङ्कयदेशीर तरतूद काय. अधिकार कोणाला आहेत. कोणत्या बाबी तपासावेत
आकार बंदास किती क्षेत्र नमूद आहे ? आकारबंदास ३० एकर क्षेत्र असेल तर , मोजणी करून घ्या . आकारफोड पत्रक केले कि , २५७/३ चा ७/१२ तयार होईल
संगणीकृत ७/१२ मोहिमे दरम्यान , क्षेत्र दुरुस्ती झाली असेल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
22-07-2018
sagar06731@gmail.com

सर , माझे वडील याना 3 भाऊ होते .2015 साली चौघे भावांनी आपली 40 एकर (वडिलोपार्जित व एकत्र असताना खरेदी केलेल्या) शेती प्रत्येकी 10 - 10 एकर वाटून घेतले.माझे मोठे काकांनी 2002 साली एकत्र असताना आपल्या मुलाच्या नावे 4 एकर जमीन आमच्या शेजारील गावी खरेदी केली होती , ही मिळकत त्यांनी आम्हा पासून लपवून ठेवली होती व आज ही त्याच्या मुलाच्या नावे आहे.तर त्यात आम्ही 1/4 हिस्स्या साठी दावा ठाकू शकतो का व आम्हाला हिस्सा मिळेल का?
नाही
ती काकांची स्वकष्टार्जित मिळकत आहे . त्यावर आपला हक्क कसा ?

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by सागर
21-07-2018
sagar06731@gmail.com

प्रश्न - गाव एकत्रीकरण योजने दरम्याम घेण्यात येणाऱ्या जंगल पाहणी (परिस्थिती) बद्द्दल सविस्तर माहिती द्यावी.तसेच भुतकाळ जमीन ची कसण्याच्या सोयीने अदलाबद्दल झाली असेल तर ती नोंद , ताबे पावती ,जबाब कुठे मिळतील? धन्यवाद!

This page was generated in 0.33 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3400
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3