जनपीठ-जनतेचे व्यासपीठ

Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.

Question by Kailas patil
14-09-2019
Kaiilaas86444h@yaho.com

माझ्या पणजोबांना भोगवटादार वर्ग 2 ची एकूण 4 हेक्टर शेतजमीन होती. पणजोबांना एकूण 4 मुले होती. पणजोबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या चारही मुलांमध्ये समान वाटणी झाली.माझ्या आजोबांच्या नावे 1 हेक्टर क्षेत्र आले.माझा असा प्रश्न आहे की आजोबा हयातीत असताना या आजोबांच्या 1 हेक्टर क्षेत्रावर त्यांच्या स्वतःच्या मुलांचा वडिलोपार्जित शेतजमीन म्हणून हक्क आहे का ?

Question by सागर
13-09-2019
sagarkandekar1990@gmail.com

एक व्यक्ती त्याची सर्व 30 गुंठे वडिलोपार्जित शेत जमीन त्याच्या पत्नी व मुलं यांच्या संमतीने मला विकण्यास तयार आहे.त्याला जमीन विक्री तुन आलेल्या पैसा तुन शहरा मध्ये घर खरेदी करायचे आहे व शहरात राहून व्यावसाय करायचा आहे.जर त्याची शेत जमीन मी विकत घेतली तर तो भूमिहीन होईल व मला त्याचा काही त्रास होईल का? माझी खरेदी रद्द होईल का ?सदर व्यक्ती अनुसूचित जाती मधील आहे.
आपण जे खरेदी कराल त्यावर , अन्य त्याच्या वारसांची सही घ्या .
आपणास काही अडचण येण्याचे काही कारण नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Rahul K
12-09-2019
rahulkalwel@gmail.com

प्रश्न- जर एखादे कुटुंब तीन पिढ्यान पासून सामायिक क्षेत्र जमिनीवर घर बांधून राहात असेल आणि त्या घराच्या जागेची खणपट्टी भरत असेल.तसेच त्या घर जागेचा मिळकत उतारा मिळत असेल तर सदर जागेवर त्या व्यक्तीचा हक्क राहू शकतो का? किंवा पुढे तो व्यक्ती त्या ठिकाणी कायद्याने राहू शकतो का? त्याविषयीची अधिक माहिती कुठून मिळवता येईल.
सामायिक क्षेत्र कोणाचे मालकीचे आहे ?
जर अश्या क्षेत्रावर आपले वास्तव्य १२/२० वर्षाहून अधिक काळ असेल तर आपण , adverse possession चा दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sagar
12-09-2019
sagarkandekar1990@gmail.com

नमस्कार सर ,
मला सख्या 4 बहीण व 4 सख्खे भाऊ आहेत.तसेच मला 3 चुलत बहिणी व 4 चुलत भाऊ आहेत.माझे वडिल व चुलते यांनी 10 एकर जमिनीचे कधी वाटप च केले नाही त्यामुळे आमच्या सर्वांचे (सख्खे + चुलत भाऊ बहीण) एकमेकांत वाईट संबंध असल्याने सातबारा सदरी सामाईक मालक म्हणून नाावे वारस नोंदीने लागली आहेत.ही 10 एकर शेती असून एकूण 8 गट आहेत.ह्या पैकी 4 गट हे राज्य महामार्ग ला लागून आहे व उर्वरित गाव शिवराकडे आहे.मी दिवाणी न्यायालयत दावा टाकला आहे तर..
१.तर न्यायलय कुठल्या अनुषंगाने वाटप करेल.
२.मी न्यायलयला मला सोयीस्कर असलेला गट देण्याची विनंती करू शकतो का ? व न्यायालय ते मान्य करेल का ?
३.तसेच प्रतिवादी कडून भरपाई मागू शकतो का?.
न्यायालय केवळ आपले हिस्से निश्चित करेल . प्रत्यक्ष वाटप , जिल्हाधिकरी यांचे आदेशाने उप अधीक्षक भूमी अभिलेख / तहसीलदार करतील . या वाटपसा सर्रास निरास वाटप असेच संबोधले जाते
प्रत्येकाला समान किंमत /उत्पादकता असलेली जमीन दिली जाते . जर असं करणे शक्य नसेल तर , ज्यांना जामी नेता येत नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जाते

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रश्न :- मुंबई वरील लोकसंख्येचा वाढता भार कमी करण्यासाठी ,शासनाने सिडको या प्राधिकरनाची निर्मिती करुन 1970 साली ठाणे,पनवेल,ऊरण या तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी आमच्या मुळ गावांचा गावठाण विस्तार न करताच संपादीत करन्यात आल्या..आमच्या ग्रामस्थांच्या नैसर्गिक कुटुंब विस्तारा मुळे आम्ही आमच्या गावालगत गरजेपोटी बांधकामे बांधली आहेत.ज्या बांधकामांना शासन अनाधिक्रुत ठरवुन तोडक कारवाई करत आहेत ,,,,माझे प्रश्न आहे की 1) आमच्या नवी मुंबईतील गावांचे ईग्रज काळा पासुन गावठाण विस्तार झालेले नाही ,आमच्या ताबे कब्जातील जमिनीवर आम्ही पर्यायी बांधलेली ज्यांना महानगर पालिकेचा कर लागु होतो,पाणि बील,विज बील लागु आहे ती अनाधिक्रुत कशी काय ठरविली जातात ? 2) आमच्या गावांचे, घरांचे नगर भमापन होऊन ,सनद मिळविन्यासाठी काय तरतुद आहे ?3)आमच्या ताबे/कब्जातील जमिनीच्या 7/12 ऊतार्या वरील सिडकोचे नाव कमी करण्यासाठी कायद्यात काय तरतुद आहे ?

Question by Nandu Shelake
11-09-2019
nsshelake9@gmail.com

शेत जमीन खरेदी माहिती बाबतनमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का
कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नंदू शेळके साहेब ,
आपणास या पूर्वी उत्तर दिल्या प्रमाणे ,कुल कायद्याच्या कलम १८ प्रमाणे , शेत जमीन साधी करणाकडे दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नन्दु साहेब
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

नन्दु साहेब
कुळवहिवाट कायदा कलम १८ अन्वये आपण शेत जमीन न्यायाधीरं यांचेकडे अर्ज करा . आपण घरच्या खालील जागेचे मानीव खरेदीदार आहेत . त्यामुळे आपले नावे जागा होईल

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Nandu Shelake
11-09-2019
nsshelake99@gmail.com

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

Question by komal lonkar
11-09-2019
komallonkar117@gmail.com

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

Question by सागर
10-09-2019
sagarkandekar1990@gmail.com

१.एखाद्या व्यक्तीला आपण पैसे उधार दिले आहे बिनव्याजी तर कुठल्या योग्य दस्त आपन समोरच्या कडून बनवून घेतला पाहिजे.
२.फक्त 100 रु स्टॅम्प वर लिहुन घेतलेले किती योग्य राहील?
३.नॉटरी दस्त किती दिवस valid असतो?
४.जमिनीचे गहाणखत करून सातबारा इतर हक्कात नोंद घेऊ शकतो का?
आपण पैसे धनादेशाद्वारे द्या .
सदरचे दिलेले पैसे हे loan समजले जातात .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

मा.मंत्री महोदय महाराष्ट्र शासन विषय - चांदोरा -पिंपरखेड शिवाररस्त्यावरील अतिक्रमण काढणे बाबत संदर्भ - 1)मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांच्या कार्यालयास दि. 25/3/19 रोजी दिलेली तक्रार 2) मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आपले सरकार पोर्टलवर दिलेली तक्रार.टो.क्र. DIST/CLNS/2019/3807 दि.25/3/19 3). मा.तहसीलदार साहेब नांदगांव यांच्या कार्यालयास दि.18/4/19 रोजी दिलेली तक्रार 4) मा.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्र/कक्ष-1/रवका/कावि/495/19 नाशिक दि.15/7/19 5) मा.तहसिलदार साहेब नांदगांव यांच्या कार्यालयाचे पत्र क्र./आरटीएस/कावि/793/19 दि.18/7/19 6) मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आपले सरकार पोर्टलवर दिलेली तक्रार.टो.क्र. DIST/CLNS/2019/4374 दि.6/8/19 7) मा.जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र क्र/कक्ष-1/रवका/कावि/543/19 नाशिक दि.14/8/19 मा. महोदय, वरील संदर्भिय विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, आम्ही मा.तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयात संदर्भ क्र 1 नुसार व संदर्भ क्र 2 नुसार मा.जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार दाखल केली असता मा.तहसीलदार साहेब यांनी संदर्भ क्र 5 नुसार प्रयक्ष स्थळाची पाहणी केली असता त्यांच्या अहवालात अतिक्रमण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मा.महोदय, रस्ता हा माहे फेब्रुवारी 2019 पासून बंद आहे. सदर रस्ता अतिक्रमण दूर करणे बाबत मा.तहसीलदार साहेब नांदगांव व मा.जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना वारंवार अर्ज देऊन देखील अद्याप रस्ता अतिक्रमण मुक्त झालेला नाही. शेतातील माल हा बाजारपेठेत नेण्यासाठी रस्ता नसल्याने शेत माल बाहेर काढणे अशक्य झाले आहे. तसेच आम्हा सर्व शेतकऱ्यांना आमचा शेतातील पीक काढणे देखील गरजेचे आहे. जर सदर काळात अतिक्रमण दूर न झाल्यास व शेतातील माल बाहेर काढतांनी अपरिहीत घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी ही मा. तहसीलदार साहेब नांदगाव यांची असेल याची आपण नोंद घेऊन आपल्या स्थरावरून तशी त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी. तसेच आम्हा सर्व शेतकरी बांधवांना होणाऱ्या अडचणी या केवळ मा.तहसीलदार साहेब यांच्या कार्यालयाच्या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे होत आहे. मा जिल्हाधिकारी साहेब यांनी मा तहसीलदार साहेब यांना वेळेत अतिक्रमण मुक्त करण्यात सांगून देखील अतिक्रमण मुक्त झालेले नाही. तरी मा महोदय, सदर प्रकरणी चौकशी करून अतिक्रमण लवकरात लवकर दूर करावे ही विनंती
आपला विश्वासू
अमोल मोतीराम सुर्यवंशी
मु.पो.जळगांव खुर्द तालुका नांदगांव जिल्हा नाशिक
संपर्क क्र.९१४५५७२३०१
(मा महोदय हे तक्रारीचे ठिकाण नाही हे माहीत असून देखील हिथे तक्रात करीत आहे या मागील उद्देश फक्त आमचा समस्यांचे निवारण होण्यास व आपल्या पर्यंत आमची तक्रार पोहोचावी व आमचे समस्या दूर होव्या या आहेत. धन्यवाद)
आपण तहसीलदार यांचेकडे मामलतदार कोर्ट ऍक्ट खाली दावा दाखल करा

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचे कडे अर्ज करा . JMFC मृत्यू नोंद दिनांक जाहीर करतील . त्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थेत मृत्यूची नोंद होईल व आपणास मृत्यू दाखला मिळेल
JMFC म्हणजे काय साहेब समजले नाही कृपया स्पस्ट करावे
judicial Magistrate First Class
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sayyad
10-09-2019
Sayyadaktar53130@gmail.com

जमीनीत एन.ए.लेआऊट करून प्लाॅट पाडण्यासाठी ओपन स्पेस किती सोडावा व रोड किती फुटाचे असावेत.
आपली जागा कोणत्या प्रादेशिक विभागात आहे त्यावर अवलंबुन आहे
साधारपणे , सगळीकडे बांधकाम नियंत्रण नियमावली सारखी आहे . बांधकाम नियंत्रण नियमावली आपण पहा .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Sayyad
10-09-2019
Sayyadaktar53130@gmail.com

जमीनीत एन.ए.लेआऊट करून प्लाॅट पाडण्यासाठी ओपन स्पेस किती सोडावा व रोड किती फुटाचे असावेत.
माझा महानगर पालिकेच्या हद्दीत ओपन प्लॉट आहे. तरी मला तलाठी कार्यालयाचा आणि महानगर पालिकेचा टॅक्स भरावा लागेल का ? कारण मला दोन्ही कडे टॅक्स भरण्यास सांगितलं आहे त्याशिवाय कागदपत्रे (७/१२,फेरफार,महानगर पालिका NOC) मिळणार नाही
तलाठी यांचेकडे भरावा लागणार टॅक्स हा बिनशेती आकार आहे
महानगर पालिका यांचेकडे भरावा लागणार टॅक्स , हा घरपट्टी आहे . मोकळ्या जागेवरही घरपट्टी भरावी लागते
दोनीही टॅक्स भरावे लागतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझा प्रश्न असा आहे कि, माझा महानगर पालिकेच्या हद्दीत ओपन प्लॉट आहे तरी मला तलाठी आणि महानगर पालिकेत ओपन प्लॉट चा टॅक्स भरण्यास सांगितलं आहे. तरी दोन्ही ठिकाणी भरावा लागेल का ?कारण एकच प्लॉट चा दोन ठिकाणी टॅक्स का भरायचा? टॅक्स न भरल्या मुळे मला कागदपत्रे(७/१२, फेरफार ,महानगर पालिका टॅक्स NOC) देत नाहीत. तरी वरील प्रश्नांची माहित मिळावी.
नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.

Question by Nandu Shelake
08-09-2019
nsshelake99@gmail.com

नमस्कार सर,
मी भूमिहीन शेतमजूर आहे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या नावावर शेत जमीन (मालमत्ता) नाही. आम्ही ज्या शेत जमिनीत वस्ती करून राहात आहोत (७० वर्षाहून अधिक काळ ) त्या शेत जमिनीचे शेत मालक (स्वखुषेने, विना मोबदला) आम्हला दोन गुंठे (०.२"R") इतकी शेत जमीन खरेदी देण्यास तयार आहेत तरी दोन गुंठेची खरदी होवू शकते का आणि सातबारा वरती नोंद होईल का

कृपया मार्गदर्शन मिळावे हि विनंती.
नमस्कार सर, माझा प्रश्न निवाड्यामधील क्षेत्राशी आहे. आमची १९७६ साली पाझर तलावासाठी जमीन संपादित झाली आहे. सर्वे क्र- १८५ मध्ये आमचे ५.६६ व ग्रामपंचायत चे ३.२४ असे ८.९० हे क्षेत्र होते. त्यापैकी निवाड्यामध्ये निवृत्ती बाबू आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त ५.८० असे क्षेत्र दिले आहे. मोबदला दोघांना संयुक्त रित्या वाटप करण्यात आला आहे. परंतु ७/१२ मधून फक्त निव्रुती बाबू पुदाले यांचे नाव कमी केले आहे.प्रत्यक्षात आमची एकून १४ पैकी ७ एकर जमीन तलावामध्ये गेली आहे.उर्वरित ७ एकर जमीन आम्ही आजपर्यंत कसत आहोत ग्रामपंचायत यांची पूर्ण जमीन जाऊनही त्यांचे नाव कमी करण्यात आले नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवाल नक्कल हि फार जुनी असल्यामुळे शोधून मिळत नसल्याचे संबंधित कार्यालयांनी लेखी कळविले आहे. (एकूण क्षेत्र ८.९०- (संपादित क्षेत्र)५.८० =३.१० हे क्षेत्र चातुर्सिमेप्रमाणे आमचे आहे. तसेच संबंधित सिंचन विभागाकडील तलावाच्या नकाशामध्ये जे शिल्लक क्षेत्र दाखवीत आहे ते आमच्या गटातील आहे.
त्यामुळे आम्हाला अवार्ड मधील आमचे किती क्षेत्र संपादन झाले आहे याची माहिती मिळून शिल्लक जमिनींचा ७/१२ तयार करावयाचा असल्यास तो आम्हाला मिळेल का?

Question by indrajit pudale
07-09-2019
indarjitpudale@gmail.com

नमस्कार सर, माझा प्रश्न निवाड्यामधील क्षेत्राशी आहे. आमची १९७६ साली पाझर तलावासाठी जमीन संपादित झाली आहे. सर्वे क्र- १८५ मध्ये आमचे ५.६६ व ग्रामपंचायत चे ३.२४ असे ८.९० हे क्षेत्र होते. त्यापैकी निवाड्यामध्ये निवृत्ती बाबू आणि ग्रामपंचायत यांचे संयुक्त ५.८० असे क्षेत्र दिले आहे. मोबदला दोघांना संयुक्त रित्या वाटप करण्यात आला आहे. परंतु ७/१२ मधून फक्त निव्रुती बाबू पुदाले यांचे नाव कमी केले आहे.प्रत्यक्षात आमची एकून १४ पैकी ७ एकर जमीन तलावामध्ये गेली आहे.उर्वरित ७ एकर जमीन आम्ही आजपर्यंत कसत आहोत ग्रामपंचायत यांची पूर्ण जमीन जाऊनही त्यांचे नाव कमी करण्यात आले नाही. संयुक्त जमीन मोजणी अहवाल नक्कल हि फार जुनी असल्यामुळे शोधून मिळत नसल्याचे संबंधित कार्यालयांनी लेखी कळविले आहे. (एकूण क्षेत्र ८.९०- (संपादित क्षेत्र)५.८० =३.१० हे क्षेत्र चातुर्सिमेप्रमाणे आमचे आहे. तसेच संबंधित सिंचन विभागाकडील तलावाच्या नकाशामध्ये जे शिल्लक क्षेत्र दाखवीत आहे ते आमच्या गटातील आहे.
त्यामुळे आम्हाला अवार्ड मधील आमचे किती क्षेत्र संपादन झाले आहे याची माहिती मिळून शिल्लक जमिनींचा ७/१२ तयार करावयाचा असल्यास तो आम्हाला मिळेल का?

आपण अवॉर्ड ची प्रत घ्या
सयुंक्त मोजणी नकाशा मिळाला असता तर , आपले काम खूप सोई चे झाले असते
मोबदल्याच्या प्रमाणावरून जागा समापदं ठरवा
निम्मा निम्मा मोबदला दिला असेल तर , ५.९० च्या निम्मे क्षेत्र संपादित झाले असा काढावा . त्याप्रमाणे संबंधित SLAO यांचेकडून आदेश घ्या

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by PRASHANT OSTWAL
05-09-2019
Satyatrs1@gmail.com

माझा प्रश्न असे आहे की सन 1972 अगोदर ज्या गटातून रोड गेलेले आहे व ते क्षेत्र मुळ मालक यांचे नावावर 7/12ला बाकी आहे व रोड सोडून 2नि कडचे क्षेत्र मूळ मालकाने विक्री केलेले आहे पण आज रोजी रोड चे क्षेत्र कमी झलेले नसले मुळे तो विक्री केलेले जमीन धारका शी भाडत आहे तरी ते क्षेत्र 7/12 वरुण कमी कसे करता येईल कारण महसुल ला रोड ची नोंद त्ये वेळेस झांलेली नाही परंतु भूमि अभी लेख कडून मोजनी झाली तर रोड गेलेला अभीप्राय मिळतो नेमके तेवडे च क्षेत्र 7/12 वर मूळ मालक यांचे नावावर दिसून येते तरी सदरिल क्षेत्र चे महाराष्ट्र शाषण चे नाव कसे लावता येईल कारण तो रोड त्ये वेळेस रोजगार हमी तुन झलेले आहे त्ये मुळे तैचे KJP झलेले नाही तरी मार्गदर्शन करावे
या साठी आपणास , जमीन संपादन निवाडा प्राप्त करून घ्यावा लागेल . निवाडा व ताबे पावतीच्या आधारे भूमी अभिलेख खाते ,कजाप तयार करेल व कजाप च्या आधारे ७/१२ तयार होईल .

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

माझ्या आजोबांच्या नावे मालमत्ता(शेती व राहते घर)आहे . मी त्यांचा दत्तकपुत्र आहे. आजोबा १९९३ साली मयत झाले असुन त्यांनी सगळी मालमत्ता मृत्युपत्राद्वारे माझ्या नावे केली आहे.ते मृत्युपत्र मला आत्ता सापडले आहे पण सदर मालमत्तेला (मृत्त्युपत्र मला सापडण्यापुर्वी) इतर वारसदारांची नावे लागली आहेत.
मृत्यूपत्र नोंदणीकृत नाही. तरी सदर मृत्युपत्राच्या आधारे फक्त माझे नाव वारस म्हणुन लावता येईल काय..??
ज्या फेरफाराने आजोबांच्या इतर वारसांची नावे लागली आहेत , तो फेरफार आव्हानात करा . मृत्यपत्र नोंदणीकृत करण्याची आवश्यकता नाही . तसेच मिळकत मुंबई बाहेरीलक असेल तर मृत्य पात्र प्रोबेट करण्याची हि आवश्यकता नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Radhika more
03-09-2019
Radhakare91jgd22@yahoo.com

माझे पती आणि मी सरकारी नोकरी करत आहोत.आम्हाला शेतजमीन विकत घेण्यासाठी शेतकरी दाखला मिळेल का ?
माझ्या पतीच्या नावावर शेतजमीन नाही परंतु त्यांच्या वडिलांच्या नावावर वडिलोपार्जित शेतजमीन आहे.
आपले पतीचा त्यांचे वडिलोपार्जित शेतीत हक्क आहे . पारियायाने ते शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना शेतकरी दाखलामिळेल . ते शेत जमीन खरेदी करू शकतील . मात्र आपणास शेतकरी दाखला मिळू शकणार नाही . आपण शेत जमीन खरेदी करू शकणार नाही

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

Question by Amol E Wagh
01-09-2019
amolwagh6828@gmail.com

नमस्कार सर,
विकास योजनेत 24 मी.रिंग रोड साठी आरक्षण पडलेले आहे. जुन्या भूसंपादन कायद्यानुसार 2013 मध्ये कलम 6ची अधिसूचना प्रसिद्ध होवुन 9(3)(४) ची नोटीस मिळाली आहे. परंतु भूसंपादन प्रकरणी गेल्या 6 वर्षात अद्याप पर्यत कोणतेही कार्यवाही झालेली नाही. भूसंपादन कायद्यानुसार प्रत्येक टप्प्याचा कालावधी निश्चित केलेला आहे. 6 वर्षाचा कालावधी होवुन देखील भूसंपादन झालेले नसेल तर
1) भूसंपादन प्रक्रिया व्यप्तगत झालेली समजावयाचे का? 2) कलम 9(3)(4) चे नोटीस नंतर कलम 11 ची अधिसूचना किती वर्षात काढणे आवश्यक असते.
3) भूसंपादन मोबदला 2013 चे बाजार भावानुसार मिळेल की 2019चा.
भू संपादन प्रक्रिया व्यपगत झाली आहे
नव्याने भू संपादन करावे लागेल
आपणास २०१३ चे कायद्याप्रमाणे , जर जमीन नव्याने संपादन झाली तर पैसे मिळतील

Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी

This page was generated in 0.35 seconds.

Top 25 Active Officer

श्री. किरण पानबुडे 3430
कुंडेटकर संजय नरेंद्र 566
डुबेपाटील श्रीधर बाबुराव 131
व्ही. आर. थोरवे 102
शशिकांत सुबराव जाधव 97
MCS Maharashtra 67
श्रीमती.लीना फाळके 62
मगर विनायक सुधीर 60
डॉ.मोहसिन युसूफ शेख 54
श्री.चंद्रकांत आर. जाजू 34
विकास खरात 15
कामराज बसवंन्‍ना चौधरी 11
राजेश जे वझीरे 10
श्री.पी.एम. गड्डम 10
डॉ.जयकृष्ण फड 7
श्रीधर गालीपेल्ली 6
श्री.मोहन टिकले 6
रामदास के कोळगने 6
श्री. महेश शेवाळे 4
MCS Officer 3