जनपीठ-जनतेचे व्यासपीठ
Disclaimer : No Advice or information, whether oral or written obtained by you from maharashtracivilservice.org or through the service shall create any warranty/liability against or its members, owners, authors, agents, representative. The material contained on this site and on the associated web pages is general information and is not intended to be advice on any particular matter. Subscribers and readers should seek appropriate professional advice before acting on the basis of any information contained herein. Maharashtracivilservice.org, its members, owners, employees, agents, representatives and the authors expressly disclaim any and all liability to any person, whether a subscriber or not, in respect of anything and of the consequences of anything done or omitted to be done by any such person in reliance upon the contents of this site and associated web pages.
Question by मनोज
05-08-2018
mehatamanoj@gamil.com
नमस्कार साहेब!
प्रश्न - मी एका गरीब घरातील मुलगा असून जातीने आदिवासी आहे.मी उदारनिर्वाहा साठी चहा विकतो एका खेडे गावात.मी भूमिहीन असून मी शासनाकडे कसण्यासाठी जमीन मागू शकतो का..? हो तर काय काय कागदपत्रे पुरवावी लागतील.
Question by सागर
05-08-2018
sagar06731@gmail.com
प्रश्न -
एका खंडू नावाच्या व्यक्तीची 2 एकर शेती होती.तो 1970 रोजी मयत झाला व वारसाने त्याच्या नातू माधव चे (मुलगा मयत असल्याने ) नाव मूळ खातेदार व दोन मुलीचे नाव इतर हक्कात लागले. माझ्या वडिलांनी 1991 साली ही 2 एकर शेती माधव कडून खरेदी केली त्या दोन बहिणीचे नाव इतर हक्कात कायम ठेवून .आज 2016 साली त्या दोन्ही बहिणी मयत असून त्याच्या वारसांनी वारस नोंद केल्या नाही.तरी ही आज त्या वारसांना आमच्या जमिनीत हक्क उरला आहे का ? आम्ही त्याची नावे कमी करण्याचा अर्ज देऊ शकतो का? मागील 27 वर्षा पासून संपूर्ण पिकपहानी व कब्जा आमचाच आहे.
हिंदू वारसा कायद्याने मुलींचा मिळकतीत हक्क आहे . उलट पक्षी त्यांचे नाव , कब्जेदार सदरी असणे आवश्यक आहे .
त्यांचे नाव कमी करता येणार नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर रेड्डी
04-08-2018
sreddy5680@gmail.com
वाटणी पत्रात कर्जाची वाटणी झाली नाही तर काय करावे ?
Question by शंकर रेड्डी
04-08-2018
sreddy5680@gmail.com
वाटणी पत्र झाल्यावर वाटणीपत्रा आधारे वाटून आलेली वडिलोपार्जित जमीन आई व वडील वडिलोपार्जित जमीन विकू शकतात का ?
वडिलोपार्जित जमीन चे वाटप झाल्यावर , ज्याचे वाटपास जमीन आली त्याची ती जमीन स्वकष्टार्जित होते . त्यामुळे त्यांना अशी जमीन विकत येते
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर रेड्डी
04-08-2018
sreddy5680@gmail.com
किरण सर नमस्कार :
दि. ०६-१०-२०१० मध्ये रजिस्टर्ड वाटणी पत्र झाले. रजिस्टर्ड वाटणी पत्रा आधारे माझ्या आईला ६ एकर जमीन वाटून आली. रजिस्टर्ड वाटणी पत्र झाल्यानंतर माझ्या वडिलांनी काहीं घरगुती कारणावरून माझ्या आईला घराबाहेर काढले. नंतर आई माझ्याकडे लगभग ९ वर्ष राहिली.
नंतर काहीं वर्षांनी म्हणजे दि. १४-०७-२०१६ मध्ये जमिनीची फोड करण्यासाठी मी स्वतः, माझा मुलगा, माझी पत्नी (बायको) व आई सुद्धा असे सर्वजण मिळून माझे स्वतंत्र वाटणी पत्र केले (रजिस्टर्ड नसून नोटरीराइज्ड आहे). याच नोटरीराइज्ड वाटणी पत्रात मी माझ्या आईच्या नावावरील रजिस्टर्ड वाटणी पत्रा आधारे वाटून आलेल्या ६ एकर जमिनीपैकी २ एकर जमीन माझ्या पत्नीच्या (बायकोच्या) नावाने केली. फेर करण्यासाठी हे नोटरीराइज्ड वाटणी पत्र मी तलाठयाकडे दिले. फेरीची नोटीस आल्यानंतर काहीं कारणावरून आईने नकार दिला. त्यामुळे नोटरीराइज्ड वाटणीपत्राचा फेर रद्द झाला.
प्रश्ण ? :
१) तरी माझी बायको नोटरीराइज्ड वाटणीपत्रा आधारे आईच्या नावावरून आलेल्या २ एकर जमिनीचा फेर व्हावा म्हणून कोर्टात अपील करू शकते का ?
२) किंवा ती २ एकर जमीन आईला इतर कोणालाही विक्री करता येऊ नये यासाठी या नोटरीराइज्ड वाटणी पत्राचा आधार मिळू शकेल का ?
१. नाही
२. आईला जमीन वाटपाने मिळाली आहे . जमिनीची विल्हेवाट लावण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे .
३. आईचे मृत्य नांतर , वारसाने जमीन आपणास मिळणार च आहे . मग आईचे इच्छे विरुद्ध , असा व्यवहार करू नये
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by संजय जी वाघ
04-08-2018
sanjaygwagh@gmail.com
आदरणीय सर,
एखाद्या भूसंपादन प्रकरणामध्ये पारित अंतिम निवडया नुसार मूळ ७/१२ चे मालकी हक्क कमी करता येतील की कमी जास्त पत्रक प्राप्त झाल्यानंतरच हक्क कमी करता येतील याबाबत कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
भू संपादित जमिनीचा ताबा दिल्यांनतर , मालकी हक्क बदलले जातात
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by शंकर काकडे
01-08-2018
shankarbkakade@gmail.com
श्री किरण पाणबुडे सर त्या २ बिल्डरांनी अजून जमिनीचा ताबा घेतला नाही आम्हीच तेथे भात लागवड करतो आत्ताही केले आहे
२) सामनेवाले ह्यांनी २००७ ला आमच्याविरुद्ध केस दाखल केली होती अर्धी जमीन तुम्हाला नवी करून देतो केस बंद करू, असा बोलून त्यांनी ती केस आम्हाला ना समजता चालू ठेवली २०१६ ला त्या केस चा निकाल त्याच्या बाजून लागला आम्ही केस ला गेलोच नाही ह्या कारणाने आत्ता ती केस परत चालू करता येईल का? 2 वर्ष झाले त्या केस ला अपील दाखल करता येईल का? केस चालू आहे हे हि माहित नव्हते आत्ता कोणते कारण सांगावे काय करावे ? आपण मार्गदर्शन करावे...
Question by हरेश पाटील
01-08-2018
hareshpatil552@gmail.com
पी .डब्ल्यू .डी . खाण असा एखाद्या सात बारा उतारा वर नोंद असेल , तिथे अतिक्रमण सुरू असेल आणि पी डब्ल्यू डी विभाग जर जबाबदारी घेत नसेल तर अशा रायगड जिल्ह्यातील जमीनीच्या संदर्भात कोणाकडे तक्रार करावी
खाण सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश शिंदे
31-07-2018
bkganesh.shinde10@gmail.com
आदरणीय सर,मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब.यांचेकडे फेरफार नोंदीबाबत सुनावणी चालू असताना त्यांनी नोंदीवर दिलेली स्थगिती अंतरिम आदेशाद्वारे उठविली आहे.परंतु केसची सुनावणी चालू आहे.,त्याबाबत स्थगिती मिळविणे कामी मा.अप्पर आयुक्त साहेब यांचेकडे अपील दाखल करता येऊ शकते का?किंवा कसे? मार्गदर्शन होणेस विनंती...
Question by प्रभुदास तानुले
31-07-2018
teepee5734@gmail.com
रहिवासी भोगवटदार वर्ग २ ची जमीन भोगवटदार वर्ग १ मध्ये बदलता येईल काय?
Question by शिवाजीराजे राजेमहाडिक
30-07-2018
shivajirajetarale@gmail.com
श्री. किरण पानबुडेसाहेब, नमस्कार
मिळकत पत्रिकेला क्षीरसागर यांचे नाव लागले आहे. कर आकारणी पत्रकास नोंद व्हावी असा अर्ज क्षीरसागर यांनी ग्रामपंचायतीकडे केला त्या अर्जाबरोबर मिळकत पत्रिकेचा उतारा , फेरफार उतारा व खरेदी पत्राची नक्कल जोडली आहे. पण ग्रामसेवक याआधी तोंडी आम्हाला सांगतात कि बॉडीचा अधिकार आहे. त्यांनी सांगितल्याशिवाय मी नोंद करू शकत नाही. सिटी सेर्वेला तारीख चालू असताना ग्रामपंचायती तर्फे ग्रामसेवक हजर राहून सांगतात कि उताऱ्या शिवाय दुसरा पुरावा आमच्या कडे नाही. त्यानुसार निकाल झाला v आमची नोंद सिटी सेर्वेला झाल्यानंतर मोजणी मागवली त्या दिवशी सरपंच , उप सरपंच व ग्रामसेवक यांनी आम्हाला पुन्हा नोटीस दिली जागेत अतिक्रमण करू नये. नोव्हेंबर मध्ये बॉडीने ठराव केला कि कोर्टात जायचे आहे. परत क्षीरसागर यांनी फेब्रुवारी मध्ये अर्ज दिल्यानंतर ग्रामपंचायतीने ठराव केला कि कोर्टात जायचं आहे. आज पर्यंत ते कोर्टात गेले नाहीत. आम्ही मा. बीडीओ साहेब व मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब सातारा यांच्याकडे अर्ज केला त्यानुसार सातारा ऑफिस ने त्यांना १. पत्र व ४ स्मरण पत्र पाठवली बीडीओ साहेबाना. बीओडीओ साहेबानी ग्रामपंचायतीत चौकशी साठी विस्तार अधिकारी याना पाठवले परंतु त्यांनाही ग्रामपंचायत चौकशीस सहकार्य करत नाही. म्हणून शेवटी बीडीओ साहेब यांनी वरिष्ठ कार्यालय व या कार्यालयाने वारंवार सूचना व पत्रव्यवहार करूनही माहिती देण्यास टाळाटाळ करून या कार्यालयाची दिशाभूल करत आहात म्हणून ग्रामविकास अधिकारी याना १९६४ खाली नोटीस दिली आहे.
1- ग्रामपंचायत आता काय करू शकते ?
2- ग्रामसेवक काय करू शकतात ?
३- आम्ही काय करावे ?
आपण मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे समक्ष भेटून आपली व्यथा मांडा
अन्यथा , लोकशाही दिन / आपले सरकार या माध्यमातून आपली तक्रार देऊ शकता
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by अनंत जयराम झेपले
30-07-2018
anantzeple2202@gmail.com
प्रथम माझी ओळख करून देतो . माझे नाव अनंत जयराम झेपले . माझ्या व*डलांनी असुर्डे - k$Tr\ , चिपळूण या गावी सन २००७ मध्ये श्रीमती भारती बळीराम महाडिक यांच्याकडून 18 गुंते जमीन विकत घेतली , पण वडिलांनी त्यावेळी 7/12 वर "तुकड्या विरुद्ध व्यवहार " हे पेन्सिलीन लिहिलेले बघितले नाही आणि श्रीमती. बळीराम महाडिक ह्यांनीही कडी सांगितले नाही . वडिलांनी त्यांच्याबरोबर व्यवहार पूर्ण केला . वडील जेव्ह्या जेव्ह्या जमीन नावावर करायला चिपळूण ला गेले ठेव्हा तेतील अधिकार्याने त्यांना हा मुधा सांगितला कि जो पर्यंत हे तुमच्या 7/12 वरून काडला जात नाही तो पर्यंत तुमच्या नावावर जमीन होऊ शकणार नाही . त्यानंतर भरपूर खेपा घातल्या परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. वदिळांना ५ वर्ष्यापुर्वी लकवा मारल्यामुळे ते गावी जाऊ शकले नाही आणि आम्हाला गावच्या या गोष्टी बदल जास्त माहिती नसल्यामुळे aamhi chokashi karunahi aamhala pan tech uttar milal je vadlana milal.
Tyamadhe jamin malak mahnto ti jamin tumhi tumchya navavar kara mi tumachya kharedi khatavar sahi karto. Pan khardi khat karnyasathi aadhi 7/12 navavar karayala lagato. Tyamadhe to kahihi madat karnar nahi ase mahnato.
Tyamule mazi aapnas vinatee aahe ka aapan mala yavar kahitari todga sangava jene karun yevadya varshya pasun pending aslel kam purn hoiel aani ti jamin aamchya navavar hoiel.
Sadhya eka guntyacha bhav kay aahe.
Kharedi khat kontya amount var hoyeal ? jaga ghetalelya ka sadhyachya ready raknor pramane.
Applyala aankhi mahiti havi aslyas tase sangave.
खरेदी केलीली जमीन जर निवासी , औद्योगिक , वाणिज्य जमीन वापर विभागात येत असेल तर , आपला व्यवहार नियमानुकूल होऊ शकतो
जमिनीचा वापर विभाग( झोन ) पहा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन सावंत
29-07-2018
sjs.sawant@gmail.com
नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
१. वास्तविक जमीन गावात म्हणजे गावठाणात असेल अथवा , गावचे जवळ असेल अथवा जमीन बिनशेती जमीन वापर विभागात येत असेल तर , या व्यवहारास , तुकडेबंदी कायद्याची बाधा येण्याचा प्रश्न नव्हता .
२. सध्या प्रादेशिक योजना अथवा विकास आराखडा ( जो लागू असेल त्या प्रमाणे ) , जमिनीचा वापर विभाग काय आहे पहा . जर बिनशेती वापर विभागात जमीन येत असेल तर , आपले नावावर जमीन व्यवहार निहायमित होऊन , होऊ शकते . आपणास २५ % शिग्र सिद्दगणकाचे किंमतीएवढी रक्कम भरावी लागेल .
३. मंडळ अधिकारी यांना नोंद बाबत निर्णय घेण्यास सांगा . विक्रेता मयत आहे म्हणून , वारसांचे नावे लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही . कारण विक्रेत्याने जमीन आपणास विकली आहे . त्यामुळे वारसांचा कोणताही हक्क उरलेला नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Kandekar
29-07-2018
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - 1.जमिन एकत्रीकरण योजने दरम्याम घेण्यात येणाऱ्या जंगल पाहणी (परिस्थिती) बद्द्दल सविस्तर माहिती द्यावी.2.भुतकाळ जमीन कसण्याच्या सोयीने अदलाबद्दल झाली असेल तर ती नोंद , ताबे पावती ,जबाब कुठे मिळतील?
3.आज रोजी जमिनीची सोयी नुसार अदलाबदल करू शकतो का खरेदीखत न करता?
जंगल पाहणी म्हणजे , जमाबंदी होण्यापूर्वी जी पाहणे भूमी अभिलेख खात्यामार्फत होते त्यास , जंगल पाहणी असे संभोधतात .
Exchange Deed करावे . मात्र ते नोंदणीकृत करावे लागते . म्हणहे मुन्द्रानक शुल्क भरावे लागेल
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by Sagar Kandekar
29-07-2018
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - माझ्या मालकीचा गट न.241/ब हा 4 एकर चा असून तो गाव नकाशा वर दिसत नाहीं. भूमिअभिलेख मधून गट स्कीम उतारा मिळाला त्यात हा गट सर्वे नंबर 75/3 पासून बनला आहे .माझा कब्जात ह्या सर्व्ह नंबर मध्ये 4 एकर जमीन आहे.भूमिअभिलेख मधून जुना सर्वे 75 चा नकाशा मिळाला असून त्यात सर्व्ह न.75/3 हा आज माझ्या ताब्यातील जमीन दाखवतो.पण भूमिअभिलेख कर्मचारी त्या वर शासनाचा स्टॅम्प मारून न देता बोलत आहे कि तुम्ही मोजणी टाका. तर
1.तर ही दुरुस्ती करण्यासाठी काय करावे.
2.आजूबाजूच्या सह हिस्सादाराची काही हरकत नसल्यास खाजगी मोजणी करून तो नकाशा सर्वांची संमतीने भूमिअभिलेख मध्ये दिला तर भूमी अधीक्षक त्याची दखल घेऊन दुरुस्ती करतील का?.
Question by चैतन्य मुरारी कुलकर्णी
29-07-2018
cmkulkarni9@gmail.com
नमस्कार सर,
आमची वडिलोपर्जित शेत जमीन आहे. या शेत जमिनीस जाण्यास मुख्य रस्त्यापासून (मुख्य रस्ता जिल्हा परिषद् यांच्या अखत्यारित येतो) 01कि.मी इतक्या लांबीचा समाईक कच्चा रस्ता आहे त्या रस्त्यावरती लागतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यावरील अतिक्रमण कडून संबंधित रस्ता मा मुख्यमंत्री यांनी तयार केलेली (बारमाही शेतरस्ता/ पाणंद ) या योजने अंतर्गत सुधारायचा आहे. या करिता काय करू शकतो. कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती.
मागील समस्येचे मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल आपले आभार.
Question by सचिन वीर
29-07-2018
Vir.sachin@gmail.com
ग्रामपंचायत मिळकत नंबर चा असेसमेंट उतारा शासन निर्णयानुसार पती पत्नी चया नावे होता पती मयत झालेनंतर उताऱ्यावर पत्नी चे नावणे उतारा ग्रामपंचायत ने पतीचे नाव कमी करून दिला तर पत्नीला सदर मालमता विक्री करायची झाल्यास खरेदी होऊ शकते का ? गावाचा सिटी सर्वे झालेला नाही तसेच इतर पतीला वारस आहेत
Question by हर्षवर्धन चौगुले
29-07-2018
chouguleharshad98@gmail.com
मला माझ्या आजोबांनी मृत्यु पत्राने जमीन दिली आहे ते मृत्यु पत्र नोंदणी कृत नाही त्याचा फेरफार तलाठी यांनी तयार केला आहे तो मंजुरी साठी मंडळ अधिकारी यांचे प्रलंबित आहे ते मृत्यू पत्र नोंदणीकृत नाही म्हणून नोंद नामंजूर करू शकतात के?याची माहाती मिळावी
मृत्य पत्र नोंदणीकृत असणे आवश्यक नाही .
फेरवार मंजूर करणे आवश्यक आहे .
मृत्य पत्राचे वैधतेबाबत वाद असेल तर , आपणास मृत्य पत्र प्रोबेट करून मागतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सागर
28-07-2018
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - गट नंबर - 241/ब ही जमीन सखाराम नावाच्या व्यक्तीची होती.या गटावर 24 डिसेंबर 1957 रोजी अशी नोंद आहे की - 'सखाराम यांच्या जमिनीस विश्राम पाटील हे 1954 -55 पासून कुळ असल्याने इतर हक्कात स.सा. कुळ - विश्राम पाटील ही नोंद केली.' पण सदर जमिनीची पिकपहानी 1966 ते 1991 ही बापू नावाच्या व्यक्तीची आहे व 1991 साली ही जमीन मी बापू कडून खरेदी केली इतर हक्क कायम ठेवून .1991 ते 2018 पिकपहानी माझी च आहे.1988 साली विश्राम च्या वारसांनी वारस नोंद करून त्याची 9 नावे इतर हक्कात लावून घेतले व आज ही ती नावे कायम आहे.तर
1.जर मागील 52 वर्षी पासून कुळ हक्कातील व्यक्तीचा ही जमीन कसत नाही तर त्याचे नावे कमी होतील का?
2.जर आमची 1991 साल ची माझी खरेदी बेकायदेशीर ठरते का ? कारण कुळाची परवानगी घेतली नव्हती.
3.कुळाची नावे कमी करण्याचे प्रकरण दाखल केले तर तहसीलदार 27 वर्षाच्या माझ्या पिकपहानी वरून नावे कमी करतील का?
१. कुल जमीन कसत नसेल तर , जमीन मालकाने त्या बाबत पुढील कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे
२. आपणास जमीन अश्या ( पीक पाहणी सदरी ज्याचे नाव आहे ) त्या कडून जमीन खरेदी करता येत नाही . खरेदी निष्फळ आहे
३. ज्यांची नावे पीक पाहणी सदरी आहेत , ती योग्य पद्धत न अवलंबून , नोंदी केल्या असतील तर , रद्द होऊ शकतील
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन सावंत
28-07-2018
sjs.sawant@gmail.com
नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
या पूर्वी उत्तर दिली आहे पण पून्हा उत्तर देतो .
१६ गुंते जमीन बागायत होती /आहे . त्यामुळे या मिळकतीस तुकडे बंदी कायदा लागू होणार नाही अथवा खरेदी वेळी लागू झाला नसता
असोत , आपले नावाने ७/१२ होण्यास कोणतीही अडचण नाही
विक्रेत्याने जमीन विकली आहे त्यामुळे , त्याचे वारसांना कोणताही हक्क उरलेला नाही
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by VIKRAM
28-07-2018
vikram.vy11135@gmail.com
नमस्कार सर ,माझा दिवाणी न्यालयात दत्तक बहिणीविरुद्ध दावा चालू आहे ,त्या पुरवी कोर्टातच त्यांनी माझा नवे जमिनीवरचा हक कोर्टातच सोडला आहे पण तो हुकूमनामा नोदनि करण्याचे राहून गेले ती जमीन बहिणींनी तिसऱ्या व्यक्तीला विकली आहे ,तयांचे नाव ७/१२ ला लागले आहे ,पण मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे दिवाणी कोर्टात दावा दाखल केला आहे तो दस्त रद्ध करण्यासाठी ,वकिलांनी निशाणी ५ च सुद्धा अपील केले आहे ते नाकी काय असते ? व त्या वरून माझे नवा ७/१२ ला लागेल का ? कृपया मार्गदर्शन करा ?
दावा दाखल केला आहे . निशाणी ५ काय आहे ते पहा . वकिलास विचारा
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by गणेश हरिश्चंद्र पराडकर
27-07-2018
paradkar1973@gmail.com
ग्रामपंचायतीकडून वडिलोपार्जित घराच्या दुरुस्तीला कायदेशीर वारस म्हणून नोव्हेंबर २०१५ मध्ये दिलेल्या अर्जाला १८ महिन्यानंतर परवानगी नाकारण्यात येत आहे असे कळविले आह. याबद्दल नक्की नियम काय आहे?
Question by सागर
26-07-2018
sagarkandekar1990@gmail.com
प्रश्न - गट नंबर 241 / अ हा 94 गुंठे उत्तर दक्षिण आयताकृती असून तो शंभू नावाच्या व्यक्तीचा होता. त्यातील 47 गुंठे (अर्धाहिस्सा उत्तरेकडील) शेती माझ्या आजोबांनी 1948 साली शंभू कडून खरेदी केली होती.उरलेली 47 गुंठे शेती ही शंभू चिंच होती.1972 साली शंभू मयत होउन त्याच्या नातू माधव चे व पत्नी हिराबाई चे नाव मूळ कब्जेदार सदरी व दोन मुली (मंदाबाई व गोदाबाई) ईतर हक्कात लागले.पण 7/12 पुनरलेखनात जालेल्या चुकांनि मंदाबाई व गोदाबाई चा हक्क हा संपूर्ण 94 गुंठे वर दिसू लागला.
1992 साली आम्ही एकत्र असताना ( माझे वडील + तीन काका) उर्वरित दक्षिणेकडील 47 गुंठे जमीन माधव कडून खरेदी केली मंदाबाई व गोदाबाई चे इतर हक्कातील नाव कायम ठेवून व संपूर्ण गटावर पिकपहानी आमचीच लागली .सन 2015 साली सदर जमीन प्रत्येकी 20-20 गुंठे अशी माझे वडील + तीन काका यांनी म. ज.म. अ. कलाम 85 प्रमाणे वाटून घेतली इतर हक्क कायम ठेवून.तर..
1.माझे वडील याना आलेली 20 गुंठे जमीन ही उत्तरेकडून असून त्या मध्ये मंदाबाई व गोदाबाई यांचा हक्क नाही हे सिद्ध करू शकतो का?
2.आम्ही 47 गुंठे चा स्वतंत्र 7/12 बनवू शकतो का उत्तर दिशेचा?
2.तसेच जमीन ची विक्री ही 20 डिसेंबर 2004 पूर्वी झाली आहे तर दोन्ही मंदाबाई व गोदाबाई चे नावे इतर हक्कातून कमी करू शकतो का प्रकरण दाखल करून.
Question by सचिन सावंत
26-07-2018
sjs.sawant@gmail.com
नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
खरेदी देणार व खरेदी घेणार हयात असताना , खरेदी खत नोंदणीकृत झाले आहे . त्यामुळे आपले नाव मिळकतीस लागणे आवश्यक आहे . वारसांची नावे लावणे आवश्यक नाही .
Reply by श्री. किरण पानबुडे | उप जिल्हाधिकारी
Question by सचिन सावंत
26-07-2018
sjs.sawant@gmail.com
नमस्कार महोदय, मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. माझ्या वडीलांनी १९७८ मध्ये आमच्याच गावात १७ गुंठे (०.१६ गुंठे बागायत तरी वरकस आणी ०.०१ गुंठे जिरायत )जमिन खरेदी केली (त्याचे ओरीजनल खरेदीखत त्याच्याकडे आहे) आणी १९८२ मध्ये ७/१२ नोंद करण्यासाठी अर्ज केला तेव्हा तुकडा जोड तुकडा बंदी वाल्यानी तुकडा पडू शकत नाही कारण देत नोंद रद्द केली. आणि माझे वडील आर्मी मध्ये नोकरीला आसल्याने ते नावावर करायचे राहून गेले. आणि तसेच त्यानंतरच्या काळात ओरीजनल खरेदी खत आमच्याकडे नव्हते. ते आता आम्हाला सापडले आहे. आता अशी परिस्थिती आहे की विक्रीदार आणि खरेदीदार दोघेही मयत आहेत, आता माझ्या आईने ७/१२ ला आपले नाव चढवण्यासाठी अर्ज केला आहे ( अजून ७/१२ ला मुळ विक्रीदाराचे नाव आहे.) आता त्यावर सर्कल साहेबांनी व्वेरी काढली आहे की आता प्रथम विक्रीदाराच्या वारसांचा वारस तपास करावा लागेल आणि नंतर त्याच्या नावावर चढवावे लागेल नंतर ते खरेदीदाराच्या वारसांच्या नावावर चढेल. त्या जमिनीवर आमच्या कुटुंबाचे ३० वर्षे वास्तव्य आहे. तेथिल घर माझ्या वडीलांच्या नावावर आहे.जर आम्ही सर्कलांच्या सांगण्यावरून जर तसे केले आणि पुढे विक्रीदाराच्या वारसांनी नावावर करायला नकार दिला तर आम्ही काय करायचं याची कोणत्या पध्दतीने नोंद घेता येईल यासाठी कायद्यामध्ये काय तरतुद आहे कींवा कसे तुमचे मार्गदर्शन त्याच्यासाठी खूप मोलाचे असेल.
Top 25 Active Officer
| श्री. किरण पानबुडे | 3430 |
| कुंडेटकर संजय नरेंद्र | 566 |
| डुबेपाटील श्रीधर बाबुराव | 131 |
| व्ही. आर. थोरवे | 102 |
| शशिकांत सुबराव जाधव | 97 |
| MCS Maharashtra | 67 |
| श्रीमती.लीना फाळके | 62 |
| मगर विनायक सुधीर | 60 |
| डॉ.मोहसिन युसूफ शेख | 54 |
| श्री.चंद्रकांत आर. जाजू | 34 |
| विकास खरात | 15 |
| कामराज बसवंन्ना चौधरी | 11 |
| राजेश जे वझीरे | 10 |
| श्री.पी.एम. गड्डम | 10 |
| डॉ.जयकृष्ण फड | 7 |
| श्रीधर गालीपेल्ली | 6 |
| श्री.मोहन टिकले | 6 |
| रामदास के कोळगने | 6 |
| श्री. महेश शेवाळे | 4 |
| MCS Officer | 3 |
